शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

भाजपा मित्रांना धोका देत नाही, आता खरी शिवसेना आमच्या सोबत; देवेंद्र फडणवीसांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 18:54 IST

भाजपचे सुशील मोदी ह्यांनी केलेल्या व्यक्तव्य बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, बिहारमध्ये आमचे ७५ निवडून आले आणि जेडीयुचे ४२ निवडून आले, तरी आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भारतीय जनता पार्टी हि कधीही मित्र पक्षांना धोका देत नाही. महाराष्ट्रातही शिवसेनेने त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आता खरी शिवसेना आमच्या सोबत आली असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते ठाण्यात 'लोकमत'च्या कार्यालयाच्या उदघाटनावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

भाजपचे सुशील मोदी ह्यांनी केलेल्या व्यक्तव्य बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, बिहारमध्ये आमचे ७५ निवडून आले आणि जेडीयुचे ४२ निवडून आले, तरी आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले, त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्र पक्षांना धोका देत नाही, आज सरकार गेले आहे पण पुन्हा येईल, असे मत देखील फडणवीस यांनी व्त्यायक्तत केले. तसेच महाराष्ट्रात देखील शिवसेनेन त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आता खरी शिवसेना आमच्या सोबत आली असल्याचे स्पष्ट केले. तसेच कॉंग्रेस सोडले तेव्हा पक्ष आणि चिन्ह देखील बदले, शिवसेनेच्या चिन्हावरून वाद का त्यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, त्यावेळी डिफेकशनाचे कायदे त्यावेळी नव्हते.

आज ते कायदे अस्तित्वात आहे. त्यामुळे कायदेशीर करावी लागत असून ती लढाई शिंदे कर असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आमचा मित्र पक्ष आहे शिवसेना त्यांचे पन्नास लोक आहेत, आमच्याचे ११५ लोक आहेत, त्यांना आम्ही मुख्यमंत्री पद दिले आहे, काल त्यांचे नऊ आणि आमचे नऊ असे मंत्रिमंडळ शपथविधी झाले आहे, मला असे वाटते पवार साहेब यांचे दुखणे वेगळे आहेत, आणि ते आपल्या सगळ्यांना माहीत असल्याच देखील फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना