शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

बिल्वदलवासियांची परवड सुरूच

By admin | Updated: August 28, 2015 23:25 IST

अतिधोकादायक अवस्थेतील बिल्वदलवर हातोडा पडला असला तरी या इमारतीतील रहिवाशांचा निवासाचा प्रश्न गेले वर्षभर अधांतरीतच आहे. जागेच्या हक्कासाठी बिल्वदलवासियांचा

कल्याण : अतिधोकादायक अवस्थेतील बिल्वदलवर हातोडा पडला असला तरी या इमारतीतील रहिवाशांचा निवासाचा प्रश्न गेले वर्षभर अधांतरीतच आहे. जागेच्या हक्कासाठी बिल्वदलवासियांचा लढा सुरूच असून पुनर्वसनासाठी पुन्हा एकदा त्यांनी केडीएमसीला साकडे घातले आहे.रहिवाशांच्या पुनर्वसनाची हमी मिळत नाही तोपर्यंत संबंधित मालकाला इमारतीची पुनर्बांधणी करण्याची परवानगी मिळणार नाही, असे आश्वासन सोनवणे यांनी दिले होते. परंतु, त्या दृष्टीकोनातून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.मनपाचे नोटिसीलाही उत्तर नाहीवर्षापूर्वी प्रत्येक रहिवाशाकडून इमारत दुरुस्तीसाठी प्रत्येकी ५० हजार रूपये घेतले होते. परंतु, ते काम पूर्ण केले नाही, इमारत धोकादायक असल्याचा अहवाल आल्यानंतर रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत हमीपत्र सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. मात्र या सर्व बाबींना हरताळ फासून परवानगी नसताना ती जमिनदोस्त केली. कायदा धाब्यावर बसवून नियमबाहय प्रकारे हे केल्याचे नोटीशीत नमूद केले होते. या नोटीशीला उत्तर देण्याचे सौजन्य अद्यापपर्यंत महापालिकेने दाखविलेले नाही.पुनर्वसनाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत संक्रमण शिबीर अथवा बीएसयूपी सारख्या प्रकल्पात करावी जेणेकरून धोकादायक इमारतीतून बेघर झालेल्या कुटुंबाची गैरसोय होणार नाही, याकडेही लक्ष वेधले आहे. यावर तातडीने मालक आणि भाडेकरूंची बैठक घेण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी दिल्याचे रहिवाशी संजय मांजरेकर यांनी सांगितले.