शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

बिल्वदलवासियांची परवड सुरूच

By admin | Updated: August 28, 2015 23:25 IST

अतिधोकादायक अवस्थेतील बिल्वदलवर हातोडा पडला असला तरी या इमारतीतील रहिवाशांचा निवासाचा प्रश्न गेले वर्षभर अधांतरीतच आहे. जागेच्या हक्कासाठी बिल्वदलवासियांचा

कल्याण : अतिधोकादायक अवस्थेतील बिल्वदलवर हातोडा पडला असला तरी या इमारतीतील रहिवाशांचा निवासाचा प्रश्न गेले वर्षभर अधांतरीतच आहे. जागेच्या हक्कासाठी बिल्वदलवासियांचा लढा सुरूच असून पुनर्वसनासाठी पुन्हा एकदा त्यांनी केडीएमसीला साकडे घातले आहे.रहिवाशांच्या पुनर्वसनाची हमी मिळत नाही तोपर्यंत संबंधित मालकाला इमारतीची पुनर्बांधणी करण्याची परवानगी मिळणार नाही, असे आश्वासन सोनवणे यांनी दिले होते. परंतु, त्या दृष्टीकोनातून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.मनपाचे नोटिसीलाही उत्तर नाहीवर्षापूर्वी प्रत्येक रहिवाशाकडून इमारत दुरुस्तीसाठी प्रत्येकी ५० हजार रूपये घेतले होते. परंतु, ते काम पूर्ण केले नाही, इमारत धोकादायक असल्याचा अहवाल आल्यानंतर रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत हमीपत्र सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. मात्र या सर्व बाबींना हरताळ फासून परवानगी नसताना ती जमिनदोस्त केली. कायदा धाब्यावर बसवून नियमबाहय प्रकारे हे केल्याचे नोटीशीत नमूद केले होते. या नोटीशीला उत्तर देण्याचे सौजन्य अद्यापपर्यंत महापालिकेने दाखविलेले नाही.पुनर्वसनाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत संक्रमण शिबीर अथवा बीएसयूपी सारख्या प्रकल्पात करावी जेणेकरून धोकादायक इमारतीतून बेघर झालेल्या कुटुंबाची गैरसोय होणार नाही, याकडेही लक्ष वेधले आहे. यावर तातडीने मालक आणि भाडेकरूंची बैठक घेण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी दिल्याचे रहिवाशी संजय मांजरेकर यांनी सांगितले.