शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

भिवंडीत स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा ; शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य

By नितीन पंडित | Published: March 13, 2024 8:46 PM

डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याच्या घटना वाढल्या,नागरिक हैराण

नितीन पंडितभिवंडी: शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बसली आहे. शहरात मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर तसेच शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कचरा ठेकेदाराचा ठेका रद्द झाल्याने महापालिकेने नवीन कचरा उचलण्यासाठी ऑनलाइन टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे मात्र ठेकेदार नियुक्त झाला नसल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

भिवंडी शहर संवेदनशील शहर असून मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने शहरात राहत आहेत. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना मंगळवार पासून सुरू झाला आहे मात्र अनेक मुस्लिम वस्त्यांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले असल्याने मुस्लिम बांधवांमध्ये मनपा प्रशासना विरोधात तीव्र संताप पसरला आहे.

शहरातील चाविंद्रा डम्पिंग ग्राउंडबरोबरच शहराच्या मध्यभागी असलेल्या खडक रोड परिसरात सुरू केलेला डंपिंग ग्राउंडची समस्या अत्यंत गंभीर बनली असून खडक रोड परिसरातील डम्पिंग ग्राउंड नागरी वस्तीच्या मधोमध आहे.येथे कचरा संकलन होत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.त्यातच आता या डंपिंग ग्राउंडला आगी लग्नाच्या घटना शहरात रोज घडत आहेत त्यामुळे खडक रोड डम्पिंग ग्राउंड वर आग लागली की आजूबाजूच्या परिसरात उग्र धुर व उग्र दर्पाने नागरिक हैराण होत आहेत.

विशेष म्हणजे शहरातील कचरा उचलण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र काही लोकप्रतिनिधी कचरा उचलून देत नाहीत,जर मनपा प्रशासनाने खाजगी वाहनातून कचरा उचलला तर कचरा उचलणाऱ्या कंत्राटी ठेकेदारांच्या गाड्या फोडल्या जातील असा दम काही लोकप्रतिनिधींनी भरला असल्याने शहरात कचरा उचलला जात नसल्याची चर्चा मनपा प्रशासनात सुरू आहे.एकीकडे कचरा समस्या तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींनी कचरा उचलण्यास केलेली अडकाठी यामुळे ऐन रमझान सणात मनपा प्रशासन प्रचंड अडचणीत आले असून मनपा आयुक्त अजय वैद्य यातून कसा मार्ग काढणार हे पाहणे गरजेचे आहे.