शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

एमएमआरडीएकडे भिवंडी-कल्याण रोड उड्डाणपुलाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 03:42 IST

साईबाबा मंदिर ते कै. राजीव गांधी चौकदरम्यान हा उड्डाणपूल असून उड्डाणपुलाची लांबी ३ किमी तर रुंदी ८.५० मीटर इतकी आहे.

मुंबई : भिवंडी ते कल्याण रोड या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची आणि देखभालीची जबाबदारी आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) सोपविण्यात आली आहे.साईबाबा मंदिर ते कै. राजीव गांधी चौकदरम्यान हा उड्डाणपूल असून उड्डाणपुलाची लांबी ३ किमी तर रुंदी ८.५० मीटर इतकी आहे. दोन पदरी मार्गिका असलेल्या या उड्डाणपुलाच्या ७८ सांध्यांपैकी ७७ साध्यांची कामे करण्यात आली आहेत.भिवंडी ते कल्याण रोड या उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेंची लांबी ६ किमीची आहे. मात्र या पुलाचे काम करताना वाहतूक सुरू ठेवावी लागणार आहे.या पुलाची रुंदी कमी असल्याने एका मर्गिकेवरून वाहतूक सुरू ठेवणे कठीण असल्याने २.३ किमी लांबीच्या मार्गाची योजना आखण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएच्या वतीने सांगण्यात आले.हा उड्डाणपूल राजीव गांधी चौकातील विद्यमान पुलाला जोडला जाईल. काही समस्यांमुळे भिवंडी महानगरपालिकेकडून या जुन्या उड्डाणपुलाचे काही दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे.उड्डाणपुलाच्या उताराच्या भागाच्या दुरुस्तीचे काम करण्यास थोडा वेळ लागत असल्याने साईबाबा मंदिर ते दांडेकर कंपनीजवळ रॅम्पजवळील भागाकडे वाहतूक वळविण्यात आली आहे.कल्याण ते भिवंडी दिशेने जाणाऱ्या एका मार्गाची वाहतूक १६ नोव्हेंबरपासून उड्डाणपुलावरून वळविण्यात आली आहे. यामुळे उड्डाणपुलाच्या उताराच्या भागाचे डांबरीकरणाचे काम होऊ शकणार आहे.

टॅग्स :mmrdaएमएमआरडीए