शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

भाईंदर पालिकेनेच परिवहनसेवा चालवावी- प्रताप सरनाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 00:13 IST

मुंबई, ठाणे महापालिकांप्रमाणे मीरा-भाईंदर महापालिकेनेही स्वत:च परिवहनसेवा चालवावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

मीरा रोड : महापालिकेने जूनमध्ये आदेश देऊनही कंत्राटदाराने परिवहनसेवा सुरू केली नाही. आता केवळ पाच बस त्याही केवळ भार्इंदर पश्चिम भागात सुरू केल्या आहेत. त्यामुळे कंत्राटदारास काळ्या यादीत टाकून मुंबई, ठाणे महापालिकांप्रमाणे मीरा-भाईंदर महापालिकेनेही स्वत:च परिवहनसेवा चालवावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.मीरा-भार्इंदर महापालिकेने परिवहनसेवा चालवण्यासाठी मेसर्स भागीरथी एमबीएमटी या कंत्राटदारास कंत्राट दिले आहे. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि परराज्यांतील नागरिकांना रेल्वेस्थानकापर्यंत सोडण्यासाठी बससेवा चालवली होती. त्या काळातही विशिष्ट कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलावून बहुतांश कर्मचाऱ्यांना डावलले होते.आयुक्त व महापालिकेने सातत्याने आदेश देऊनही कंत्राटदाराने बससेवा सुरू केली नाही, याचा अर्थ तो पालिकेला जुमानत नाही, हे स्पष्ट आहे. कंत्राटदाराकडे जे चालक, वाहक व इतर कर्मचारी कंत्राटावर काम करीत आहेत, त्याच कामगारांना पालिकेने कंत्राटी कामगार म्हणून पालिकेमध्ये सेवेत घ्यावे.>... अन्यथा आंदोलन करुमहापालिकेने स्वत: ही सेवा चालविल्यास त्यावर पालिकेचे नियंत्रण राहील. त्यासाठी शिवसेनेची कामगार संघटना आपल्याला सहकार्य करेल, असे सरनाईक यांनी आयुक्तांना सांगितले आहे. जर १० दिवसांत सेवा सुरू झाली नाही तर आंदोलन करू, असा इशाराही दिला आहे.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईक