शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे महिलेला मिळाली रिक्षेत राहिलेली बॅग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 17:04 IST

एसटीच्या संपामुळे एक महिलेवर आलेलं मोठं संकट एका रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे टळलं आहे.

ठळक मुद्देएसटीच्या संपामुळे एक महिलेवर आलेलं मोठं संकट एका रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे टळलं आहे.कुर्ला येथे राहणाऱ्या जयश्री आपल्या भावा सोबत दिवाळीनिमित्त नगरला निघाल्या होत्या.एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे त्यांना बस न मिळाल्याने  त्यांनी थोडा वेळ कल्याणला नातेवाईकांच्या घरी विश्रांतीसाठी जाण्याचा निर्णय घेतला.

कल्याण- एसटीच्या संपामुळे एक महिलेवर आलेलं मोठं संकट एका रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे टळलं आहे. कुर्ला येथे राहणाऱ्या जयश्री आपल्या भावा सोबत दिवाळीनिमित्त नगरला निघाल्या होत्या. पण एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे त्यांना बस न मिळाल्याने  त्यांनी थोडा वेळ कल्याणला नातेवाईकांच्या घरी विश्रांतीसाठी जाण्याचा निर्णय घेतला.

एसटी स्थानककावरून एक रिक्षेने त्या आपल्या नातेबाईंकच्या घरी गेल्या. पण काही वेळाने त्यांना आपली एक बॅग हरवली असल्याचं लक्षात आलं. त्या बॅगेत त्यांनी आपल्या आईला देण्यासाठी काही दागिने,भेटवस्तू आणि पैसे असा अंदाजे लाखभर रुपयांचा ऐवज ठेवला होता. त्यांना आपण रिक्षेत बॅग विसरलो असल्याची शक्यता वाटल्याने त्यांनी खडकपाडा भागात रिक्षा चालकांकडे त्याची चौकशी केली. तेव्हा तिथे पेपरचा स्टॉल असणाऱ्या पेपर वाल्यांनी बॅग खडकपाडा पोलीस ठाण्यात सुखरूप ठेवली असल्याचं सांगितलं. ही माहिती मिळाल्यानंर जयश्री यांनी भावासह पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे त्यांना हवरवलेली बॅग सापडली. विशेष म्हणजे त्या बॅगेतील सामान जसंच्या तसं होतं. ती बॅग रिक्षाचालक गणेश यांनी स्वतःच पोलीस ठाण्यात नेऊन दिली होती आणि रिक्षा स्टँडजवळील पेपर स्टॉलवर त्या संदर्भातील निरो दिला होता.  ऐन दिवाळीचा दिवशी आलेलं संकट गणेशसारख्या प्रामाणिक रिक्षाचालकांमुळे टळलं. गणेश यांचं सर्वत्र कौतुक होत असून त्यांचा सत्कारसुद्धा करण्यात आला.