शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

बदलापूरला पुराचा धोका कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 02:31 IST

बारवी धरण आणि उल्हास नदी भरून वाहत असल्याने बदलापूरला अद्यापही धोका कायम आहे.

बदलापूर : मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूर आणि परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. बारवी धरण आणि उल्हास नदी भरून वाहत असल्याने बदलापूरला अद्यापही धोका कायम आहे. पावसाने पूर्णत उघडीप दिलेली नसून अधूनमधून पाऊल पडत असल्यामुळे येथीव नागरिकांच्या मनात धास्ती कायम आहे. एका बाजूला शहरातील बाजारपेठा, वाहतूक सुरळीत होत असली तरी दुसऱ्या बाजूला पुरात भिजलेले साहित्य फेकण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. घरातील सामानाची आवराआवर हे सध्या करत आहेत.पुरात ज्यांचे नुकसान झाले त्यांच्या पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाºयामुळे सुरक्षिततेसाठी वीज पुरवठा खंडित केला होता. आता तो पूर्ववत करण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून महावितरणकडून काम सुरू झाले आहे. यामुळे अधूनमधून वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरू आहे. जुलैमध्ये झालेल्या पूरग्रस्तांना आता मदत मिळाली असताना दुसºया पुरात पुन्हा नुकसान झाल्याने ही केव्हा मिळणार असा प्रश्न येथील रहिवाशांनी विचारला आहे. या रहिवाशांना सरकार किंवा पालिकेकडून म्हणावी तशी मदत अजून मिळेलेली नाही. बदलापूर पूर्वेतील हेंद्रेपाडा, बॅरेज रोड, रमेशवाडी, सोनिवली, यादवनगर, वालिवली या भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.

टॅग्स :floodपूरbadlapurबदलापूर