शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

बदलापूरला पुराचा धोका कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 02:31 IST

बारवी धरण आणि उल्हास नदी भरून वाहत असल्याने बदलापूरला अद्यापही धोका कायम आहे.

बदलापूर : मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूर आणि परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. बारवी धरण आणि उल्हास नदी भरून वाहत असल्याने बदलापूरला अद्यापही धोका कायम आहे. पावसाने पूर्णत उघडीप दिलेली नसून अधूनमधून पाऊल पडत असल्यामुळे येथीव नागरिकांच्या मनात धास्ती कायम आहे. एका बाजूला शहरातील बाजारपेठा, वाहतूक सुरळीत होत असली तरी दुसऱ्या बाजूला पुरात भिजलेले साहित्य फेकण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. घरातील सामानाची आवराआवर हे सध्या करत आहेत.पुरात ज्यांचे नुकसान झाले त्यांच्या पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाºयामुळे सुरक्षिततेसाठी वीज पुरवठा खंडित केला होता. आता तो पूर्ववत करण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून महावितरणकडून काम सुरू झाले आहे. यामुळे अधूनमधून वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरू आहे. जुलैमध्ये झालेल्या पूरग्रस्तांना आता मदत मिळाली असताना दुसºया पुरात पुन्हा नुकसान झाल्याने ही केव्हा मिळणार असा प्रश्न येथील रहिवाशांनी विचारला आहे. या रहिवाशांना सरकार किंवा पालिकेकडून म्हणावी तशी मदत अजून मिळेलेली नाही. बदलापूर पूर्वेतील हेंद्रेपाडा, बॅरेज रोड, रमेशवाडी, सोनिवली, यादवनगर, वालिवली या भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.

टॅग्स :floodपूरbadlapurबदलापूर