शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जातवैधता अट सौम्य तरी मागास उमेदवार वंचितच; निवडणूक आयोगाची हलगर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 03:18 IST

उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्राच्या सक्तीची अट शिथील करून, पडताळणीसाठी प्रस्ताव दिल्याचा पुरावा सादर करण्याची सवलत राज्य निवडणूक आयोगाने शेवटच्या दिवशी म्हणजे १० फेब्रुवारीला दिली असली तरी या एका दिवसात कागदपत्रांची जुळवाजुळव करणे शक्य झाले नाही, त्यामुळे राज्यभरातील अनेक ग्रामपंचायत निवडणूकीत इच्छा असूनही मागासवर्गीय उमेदवार लाभलेले नाहीत. ते या निवडणुकांपासून वंचित राहिलेले आहेत.

ठाणे : उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्राच्या सक्तीची अट शिथील करून, पडताळणीसाठी प्रस्ताव दिल्याचा पुरावा सादर करण्याची सवलत राज्य निवडणूक आयोगाने शेवटच्या दिवशी म्हणजे १० फेब्रुवारीला दिली असली तरी या एका दिवसात कागदपत्रांची जुळवाजुळव करणे शक्य झाले नाही, त्यामुळे राज्यभरातील अनेक ग्रामपंचायत निवडणूकीत इच्छा असूनही मागासवर्गीय उमेदवार लाभलेले नाहीत. ते या निवडणुकांपासून वंचित राहिलेले आहेत.ग्रा.पं.साठी २५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी इच्छुकांकडून ५ ते १० फेब्रुवारीदरम्यान उमेदवारी अर्ज मागवले होते. यासाठी २५ जानेवारी म्हणजे ११ दिवस आधी सूचित केले. त्यात आरक्षित जागेवरील इच्छुक उमेदवारास उमेदवारी अर्जासोबतच जात वैधता प्रमाणपत्र देण्याची अट होती. मात्र या जागेवरील सरपंचपदाच्या उमेदवारास ही अट शिथील केली होती. सदस्यपदाच्या इच्छुकांसाठी ही अट शिथील केल्याचे आदेश अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जारी झाले. त्यातील रविवार सुटी आणि १२ फेब्रुवारी हा एक कार्यालयीन दिवस मिळाला; पण इतक्या झटपट कागदपत्रांची जळवाजुळव शक्य नसल्याने मागासवर्गी उमेदवाराना अर्ज वेळेत दाखल करणे शक्य झाले नाही.३० जूनपर्यंत मुदतवाढजात वैधता प्रमाणपत्राऐवजी जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केल्याची पावती किंवा अन्य पुरावा सादर करण्याची सवलत किंवा हमीपत्र देणाºया अध्यादेशाची मुदत ३१ डिसेंबरलाच संपली होती. ती ३० जून पर्यंत वाढविली आहे.

टॅग्स :thaneठाणे