शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षणाची जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 03:51 IST

देश व राज्यपातळीवर स्वच्छतेत ठाणे जिल्ह्याचा अव्वल क्रमांक आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने गावागावांत जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

ठाणे : देश व राज्यपातळीवर स्वच्छतेत ठाणे जिल्ह्याचा अव्वल क्रमांक आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने गावागावांत जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये गावातील सार्वजनिक ठिकाणी संबळवाद्यासह कला पथकाद्वारे गावकऱ्यांची स्वच्छ सर्वेक्षणाची अ‍ॅपवर कशी नोंद करावी, यासाठी मार्गदर्शन केले जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केले.केंद्र शासनाच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण २०१८’ चे आयोजन केले आहे. या सर्वेक्षणाची माहिती जिल्ह्याच्या ग्रामीण जनतेला सहज-सोप्या पद्धतीने समजावी, यासाठी कला पथकाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये प्रचार-प्रसाराचे काम हाती घेण्यात आले. यासाठी सर्व तयारी पूर्ण करून गावागावांत जनजागृती सुरू असल्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी सांगितले.३१ आॅगस्टपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे. स्वच्छतेसंदर्भातील घटकांबाबत हे सर्वेक्षण सुरू असून त्यासाठी गुणांकनपद्धती निश्चित झाली आहे. या सर्वेक्षणात सार्वजनिक स्तरावरील स्वच्छता घटकांचा समावेश आहे. सर्वात जास्त गुण मिळवणाºया जिल्ह्यांना राष्ट्रीय पातळीवर २ आॅक्टोबर रोजी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. प्ले स्टोअरमधून एसएसजी १८ हे अ‍ॅप डाउनलोड करून तेथे जिल्ह्याबाबत अभिप्राय नोंदवायचा आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानthaneठाणे