शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पत्ते खेळताना बोलावल्याने हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:36 IST

पत्ते खेळताना बोलावल्याच्या रागातून महिलेची हत्या केल्याची घटना उसरघर परिसरात रविवारी घडली.

डोंबिवली : पत्ते खेळताना बोलावल्याच्या रागातून महिलेची हत्या केल्याची घटना उसरघर परिसरात रविवारी घडली. याप्रकरणी हत्या करणारा बालाराम रामा दिवे (३५) याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.उसरघर गाव येथील चिंतामण पाटील यांच्या शेतीवर मजूर म्हणून काम करणारा बालाराम आणि यमुना (३०) हे दोघे वीटभट्टीजवळील खोलीत दीड महिन्यांपासून राहत होते. दारूचे व्यसन असलेला बालाराम नशेत यमुनाला मारहाण करत असे. रविवारी रात्री बालाराम मित्रांसह पत्ते खेळत बसला होता. यावेळी, यमुना त्याला बोलवायला गेली. यामुळे संतापलेल्या बालारामने स्टीलच्या कड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी यमुनाला बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या यमुनाचा मृत्यू झाला.याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.