शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

पाणीकपातीच्या वेळापत्रकाची प्राधिकरणाकडून ऐशीतैशी; बदलापूरकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:17 IST

भोंगळ कारभारामुळे संतापाचे वातावरण

बदलापूर : गेल्या सहा महिन्यांपासून निमूटपणे पाणीकपात सहन करणाऱ्या बदलापूर शहरातील नागरिकांना आता जीवन प्राधिकरणाच्या बेशिस्त कारभाराचा फटका बसत आहे. पाणीकपातीचे वेळापत्रक पाळले जात नसल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे.बदलापूर आणि अंबरनाथमध्ये जानेवारीपासून पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यात मार्च महिन्यानंतर जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने कूपनलिका आटल्या आहेत. अशावेळी नागरिकांना फक्त जीवन प्राधिकरणाकडून पुरवठा केल्या जाणाºया पाण्यावरच अवलंबून रहावे लागते.मार्च अणि एप्रिल महिन्यात पाणीटंचाईमुळे जीवन प्राधिकरणाने आपले पाण्याचे वेळापत्रक बदलले होते. शहरातील क्षेत्रफळाचे चार भागात विभाजन करून सोमवार आणि शुक्र वारी १५-१५ तासांची पाणीकपात लागू केली होती. त्याचवेळी आमदार किसन कथोरे यांनी केलेल्या अतिरिक्त ३ दशलक्ष लिटर पाण्याला मंजुरी मिळाल्याने पाणीकपातीत दिलासा मिळाला होता. मात्र पाऊस लांबल्याने सहा महिन्यांपासून सुरू असलेली पाणी कपात सुरूच आहे. त्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बेशिस्त कारभाराचा फटका आता नागरिकांना बसत असल्याने पाणीकपातीत भर पडत आहे.बदलापूरमधील वीज वितरण व्यवस्था खिळखिळी झाल्याचे सातत्याने समोर येत आहे. भोंगळ कारभाराने ग्राहक त्रस्त झाले आहेत.दहा दिवसांपासून दररोज मध्यरात्री खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाने होणारा वीजपुरवठा यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. मध्यरात्री तासनतास अंधारात काढावे लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. रिमझिम पावसातच ही अवस्था असेल तर चार महिने काय होणार, असा सवाल उपस्थित करत महावितरणच्या अभियंत्यांची उचलबांगडी करण्याची मागणी आता नागरिक करत आहेत.विजेच्या समस्येत वाढबदलापूरमध्ये यावर्षी विजेची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. बदलापूर पश्चिमेतील जवळपास दीड लाख लोकसंख्येला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. बदलापूर पश्चिमेतील बेलवली, मांजर्ली, वडवली, वालीवली, हेंद्रे्रपाडा, बाजारपेठ, रमेशवाडी, सोनिवली आणि बदलापूर गावाला महावितरणच्या भोंगळ कारभाराचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई