शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

संतप्त दुकानदारांचा उल्हासनगर पालिकेवर मोर्चा , कारवाईचा निषेध : आयुक्तांशी वाद झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:52 IST

रस्ता रूंदीकरणातील बांधकाम कारवाईच्या निषेधार्थ दुकानदारांनी शुक्रवारी पालिकेवर मोर्चा काढला. यावेळी आयुक्त व दुकानदारांत वाद झाला.

उल्हासनगर : रस्ता रूंदीकरणातील बांधकाम कारवाईच्या निषेधार्थ दुकानदारांनी शुक्रवारी पालिकेवर मोर्चा काढला. यावेळी आयुक्त व दुकानदारांत वाद झाला. दुकानदारांनी आयुक्तांवर दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पालिका व आयुक्तांविरोधात निवेदन दिले. वादामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.उल्हासनगरमधून जाणाºया अंबरनाथ ते कल्याण रस्त्याचे रूंदीकरण दोन वर्षापूर्वी झाले. रूंदीकरणात १ हजारापेक्षा अधिक व्यापारी बाधित झाले आहेत. पूर्णत: बाधितांना इंदिरा गांधी भाजी मार्केटच्या जागेवर गाळे देण्याचा प्रस्ताव महासभेने मंजूर केला. तसेच अंशत: बाधितांना दुरूस्तीची परवानगी तत्कालिन आयुक्त मनोहर हिरे यांनी तोंडी दिली. मात्र व्यापाºयांनी रूंदीकरणाच्या आड बहुमजली बांधकाम केले.ज्या व्यापाºयांचे बांधकाम शुक्रवारी पाडले त्यांच्याकडे जुने दोन मजली दुकानाचे कागदपत्रे असून मालमत्ता कर भरल्याच्या पावत्या आहेत.कारवाईच्या निषेधार्थ संतप्त दुकानदारांनी पालिकेवर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या दालनात व्यापाºयांनी आपली व्यथा मांडली. तसेच रस्ता रूंदीकरणातील ८० टक्के व्यापाºयांनी दुरूस्ती व बहुमजली बांधकामे केली. मालमत्ता कराच्या पावत्या आहेत. तसेच जागा सनदची असूनही बांधकामावर कारवाई का? असा प्रश्न केला. नियमानुसार बांधकाम केले नसल्यास कारवाई होणार असे आयुक्तांनी सांगताच वाद झाला. आयुक्तांच्या दुटप्पी भूमिकेच्या निषेधार्थ दुकानदारांनी मार्केट बंद केले होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर