शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अंबरनाथ: शस्त्रनिर्मिती कारखान्यासाठी ब्रिटिशांनी उभारलेले स्टेशन, जाणून घ्या इतिहास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 09:23 IST

अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाल्याने या ठिकाणी देशभरातील कामगार रोजगारानिमित्त स्थिरावले आहेत.

पंकज पाटील

अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाल्याने या ठिकाणी देशभरातील कामगार रोजगारानिमित्त स्थिरावले आहेत. उद्योगांसाठी लागणारा सर्व कच्चा माल रेल्वेच्या मालगाडीतून अंबरनाथ स्थानकात येत असे. त्यामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानक हे औद्योगिक विकासाचा मार्ग ठरले होते. आता या रेल्वेस्थानकात मालवाहतूक होत नसली, तरी लोकल प्रवाशांची संख्या वाढली आहे.

मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाचा प्रारंभ झाल्यानंतर रेल्वेचा कल्याण आणि अंबरनाथच्या दिशेने विस्तार झाला. अंबरनाथ शहरात अनेक मोठमोठे कारखाने असल्याने त्यांना कच्चा माल आणण्यासाठी येथे मालवाहतुकीचे स्वतंत्र स्टेशनही उभारले गेले होते. इतर मालवाहतुकीचे स्थानक आता बंद अवस्थेत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात अंबरनाथमध्ये ब्रिटिशांनी शस्त्रनिर्मितीचे कारखाने सुरू केले होते. या कारखान्यात कच्चा माल आणण्यासाठी आणि तयार झालेली शस्त्रे नेण्यासाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग टाकले होते. त्यासाठीही स्वतंत्र स्थानक तयार केले होते. मात्र, आता ते स्थानकही बंद अवस्थेत आहे.

रोज दीड लाख प्रवासी- मालवाहतुकीसाठी तयार केलेले स्टेशन- रोज दीड लाख प्रवाशांचा प्रवास- वर्षभरापूर्वी अंबरनाथ रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्मची निर्मिती- वाहन पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्याने रेल्वे स्थानकाच्या बाहेर अवैध पार्किंग- रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात असून, प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. - प्रवाशांच्या सोयीसाठी केवळ प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरच शौचालयाची सुविधा आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरही शौचालय गरजेचे आहे.- रेल्वे स्थानकात नवीन रेल्वे पादचारी पूल झाला असता तरी स्वयंचलित जिन्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. - ज्या ठिकाणी स्वयंचलित जिने बसविण्यात आले होते, तो पूल तोडण्यात आला आहे. 

टॅग्स :ambernathअंबरनाथ