शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

नाहक बळी! अंबरनाथ मुसळधार पावसामुळे भिंत पडून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 21:46 IST

Wall Collapsed in Ambernath :अंबरनाथ पूर्व भागातील महालक्ष्मी नगर परिसरात पालिकेचे उद्यानाची भिंत सहा महिन्यापूर्वीच उभारण्यात आली होती.

ठळक मुद्देएका मृत व्यक्तीचे नाव गोविंद केसलकर असं आहे. तर दुसऱ्याची अद्याप ओळख पटलेली नाही.  ही भिंत एका चालिला लागूनच असल्याने मोठा अपघात घडला आहे.

अंबरनाथ - आज झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्वभागातील महालक्ष्मीननगर गॅस गोडाऊन परिसरात एक भिंत पडून दोन पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. एका मृत व्यक्तीचे नाव गोविंद केसलकर असं आहे. तर दुसऱ्याची अद्याप ओळख पटलेली नाही.  ही भिंत एका चालिला लागूनच असल्याने मोठा अपघात घडला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सहा महिन्यापूर्वीच पालिका प्रशासनाच्या वतीने ही भिंत बांधण्यात आली होती. पालिकेच्या निकृष्ट कामामूळे दोघांना आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. अंबरनाथ पूर्व भागातील महालक्ष्मी नगर परिसरात पालिकेचे उद्यानाची भिंत सहा महिन्यापूर्वीच उभारण्यात आली होती. एका चाळीला लागुनच ही भिंत उभारली होती.

भिंत आणि चाळीच्यामध्ये छोटीशी गल्ली असल्याने तिथून नागरिकांचा वावर सतत सुरू होता. आज सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्याने या पावसात पालिकेने बांधलेली भिंत चाळीवर पडली. यावेळी त्या गल्लीतून जाणारा दोन पादचाऱ्यांनवर ही भिंत कोसळल्याने ते दोघेही भिंतीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. सुरुवातीला केवळ भिंत पडल्याची आणि त्यात वाहने गाडले गेल्याची माहिती मिळाली होती. मात्र ढिगारा उपासत असताना दोघांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ढिगाऱ्याखाली सापडलेल्या दोघांचे नावे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या घटनेमुळे पालिकेच्या निकृष्ट भिंतीच्या कामामुळेच हा बळी गेल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूRainपाऊसambernathअंबरनाथ