शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अंबरनाथ : खराब रस्त्यांविरोधात मनसेची अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:00 IST

येथील शिवाजी चौक ते वडवली रस्त्याची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांचे साम्राज्य यांचा निषेध करण्यासाठी मनसेने पालिका प्रशासनाची गुरुवारी प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली

अंबरनाथ : येथील शिवाजी चौक ते वडवली रस्त्याची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांचे साम्राज्य यांचा निषेध करण्यासाठी मनसेने पालिका प्रशासनाची गुरुवारी प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. शिवाजी चौकात मनसे कार्यकर्त्यांनी पालिकेविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शहरात अनेक रस्त्यांची अवस्था ही बिकट झाली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासन ठोस उपाययोजना आखत नसल्याचे समोर आले आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीकडे पालिका दुर्लक्ष करत आहे.अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिवाजी चौक ते वडवली रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. या रस्त्याची अवस्था धोकादायक झाली आहे. शिवाजी चौकातील चढणावर गाडी चालवणे मोठी कसरत झाली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेला पालिका प्रशासन जबाबदार असल्याने मनसेने अचानक पालिकेची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून पालिकेचा निषेध व्यक्त केला.

टॅग्स :ambernathअंबरनाथMNSमनसे