शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

अंबरनाथमध्ये पावसात पाणी तुंबण्याची परंपरा कायम; पहिल्याच पावसात तारांबळ

By पंकज पाटील | Updated: June 20, 2024 19:03 IST

शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या निसर्ग ग्रीन संकुलाच्या समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिका हद्दीमध्ये अनेक ठिकाणी पावसाळी पाण्याचा निचरा करण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे पुन्हा एकदा पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते.

शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या निसर्ग ग्रीन संकुलाच्या समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. अंबरनाथ शहरात आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली या पावसात कल्याण बदलापूर रस्त्यावर पाणी वाहून जाण्यासाठी जो कळवड अडथळा निर्माण करीत होता तो कलवड काढल्यामुळे जास्त प्रमाणात पाणी साचले नाही मात्र दुसरीकडे अंबरनाथ पूर्व भागात निसर्ग संकुल समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

या रस्त्यावर प्रत्येक पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गृह संकलन उभे राहत असताना अनेक गृह संकुलांनी नाले अरुंद केल्यामुळेच पाणी साचत आहे.

टॅग्स :Rainपाऊस