शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अंबरनाथमध्ये पावसात पाणी तुंबण्याची परंपरा कायम; पहिल्याच पावसात तारांबळ

By पंकज पाटील | Updated: June 20, 2024 19:03 IST

शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या निसर्ग ग्रीन संकुलाच्या समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिका हद्दीमध्ये अनेक ठिकाणी पावसाळी पाण्याचा निचरा करण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे पुन्हा एकदा पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते.

शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या निसर्ग ग्रीन संकुलाच्या समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. अंबरनाथ शहरात आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली या पावसात कल्याण बदलापूर रस्त्यावर पाणी वाहून जाण्यासाठी जो कळवड अडथळा निर्माण करीत होता तो कलवड काढल्यामुळे जास्त प्रमाणात पाणी साचले नाही मात्र दुसरीकडे अंबरनाथ पूर्व भागात निसर्ग संकुल समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

या रस्त्यावर प्रत्येक पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गृह संकलन उभे राहत असताना अनेक गृह संकुलांनी नाले अरुंद केल्यामुळेच पाणी साचत आहे.

टॅग्स :Rainपाऊस