शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदी मनिषा वाळेकर विजयी तर उपनगराध्यक्षपदी अब्दुल शेख यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 15:06 IST

नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या मनिषा वाळेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने आज त्यांची या पदावर बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

अंबरनाथ- नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या मनिषा वाळेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने आज त्यांची या पदावर बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तर शिवसेनेचे अब्दुल शेख यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तर या निवडणुकीत भाजपा शिवसेनेसोबत आल्याने काँग्रेसने विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला आहे. 

अंबरनाथ नगपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी सर्व पक्षांनी शिवसेनेच्या मनिषा वाळेकर यांना पाठिंबा देत त्यांची बिनविरोध निवड निश्चित केली होती. 21 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिका-यांनी मनिषा वाळेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केलं. नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहिर होताच शिवसेनेच्या कार्यकत्र्यानी जल्लोश केला. तर उपनगराध्यक्षपदासाठी 21 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार होते.

मात्र उपनगराध्यक्षपदाच्या निवडणूकीचे अर्ज भरण्यासाठी दिलेल्या वेळापत्रकात चुकीची वेळ टाकण्यात आल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मुळ आदेशात उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ ही सकाळी 10 ते दुपारी 12 अशी देण्यात आली. तर वेळापत्रकात तीच वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेर्पयतची देण्यात आली. त्यामुळे शिवसेनेची मोठी पंचायत झाली होती. अचानक वेळेचा घोळ झाल्याचे लक्षात येताच जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे हे अंबरनाथमध्ये येण्या आधीच अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक पालिकेत दाखल झाले. जिल्हाप्रमुखांच्या आदेशाप्रमाणे नगरसेवक अब्दुल शेख यांचा अर्ज सकाळी 11. 55 वाजता भरण्यात आला. अब्दुल शेख यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची देखील नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहिर करण्यात आली. 

या निवडणूकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गतनेते प्रदीप पाटील यांनी सांगितले की,पालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, अपक्ष आणि भाजपा यांच्या युतीचे बहुमत आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाचा मान राखत आम्ही उमेदवार दिलेला नाही. मात्र पालिका सभागृहात काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्षाची भूमीका ठाम पणो सांभाळेल असे स्पष्ट केले.