शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

शहापूर तालुक्यातील शेती गेली पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 00:11 IST

पावसामुळे सर्व ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागल्याने त्यांच्या क्षेत्राखाली येणारी शेत आठ दिवस पाण्याखाली

भातसानगर : सतत पडणाऱ्या पावसामुळे आठ दिवसापासून पाण्याखाली गेलेली भातपिके कुजून गेल्याने शहापूर तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने ते हवालदिल झाले आहेत.

पावसामुळे सर्व ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागल्याने त्यांच्या क्षेत्राखाली येणारी शेत आठ दिवस पाण्याखाली आल्याने लागवडीखाली आलेली सर्व भातपिके शेतातच कुजून गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सुरूवातीला काही दिवस पाऊस पडल्याने शेतकºयांनी बियाण्यांची पेरणी केली. मात्र पाऊस गेल्याने पेरलेले भात बियाणे पक्ष्यांनी खाल्यामुळे भात रोपे तुरळक आल्याने शेतीसाठी आवश्यक रोपे कमी पडल्याने बरीच शेती ओसाड राहिली. त्यात भर पडली ती अतिवृष्टीची. आज शेतकरी ना पेरणी करू शकत ना आवण आणू शकतो. त्यामुळे मागीलवर्षीपेक्षा यावर्षी ओल्या दुष्काळाची परिस्थिती आताच ओढावली आहे. पावसामुळे शेताचे बांध फुटल्याने शेतातील वर्षभराचे साठवलेले शेणखत वाहून गेले. तर वरच्या शेतातील गाळ खालच्या शेतात वाहून आला आहे. 

टॅग्स :thaneठाणेFarmerशेतकरी