शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेचे चित्र सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:56 IST

नोटाबंदीनंतर देशातील जनतेने घर आणि सोने यांच्यामध्ये पैसे गुंतवणे कमी केले असून शेअर बाजारात पैसे गुंतवण्याला प्राधान्य दिले आहे

ठाणे : नोटाबंदीनंतर देशातील जनतेने घर आणि सोने यांच्यामध्ये पैसे गुंतवणे कमी केले असून शेअर बाजारात पैसे गुंतवण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक सातत्याने वधारतो आहे. परिणामी, नोटाबंदीनंतर देशात अर्थव्यवस्थेचे चित्र सकारात्मक आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर अभिजित फडणीस यांनी ठाण्यात व्यक्त केले .मोदी सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त या निर्णयाचा आढावा घेणारे विशेष व्याख्यान सहयोग मंदिर येथे बुधवारी दीनदयाळ प्रेरणा केंद्राने आयोजिले होते.या वेळी ‘३६५ दिवस विमुद्रीकरणाचे’ या विषयावर फडणीस यांनी मार्गदर्शन केले. देशातील महागाई ही तेल निर्यात करणाºया देशांच्या राजकारणावर अवलंबून आहे. परंतु, देशातल्या व्यवहारांच्या पारदर्शकतेमुळे शेअर बाजारातील गुंतवणूक येत्या काळात वाढणार आहे. नोटाबंदीनंतर सुरुवातीला १५ ते २० लाख लोकांच्या नोक ºया गेल्या, अशी ओरड सुरू होती. मात्र, आता हा आकडा पाच लाखांवर आला आहे.तसेच सध्या देशात पॅनकार्ड, आधारकार्ड आणि मोबाइल नंबर जोडण्याची प्रक्रि या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याला नागरिकही चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे येत्या काळात कोणतेही आर्थिक व्यवहार लपवता येणार नाहीत. उलट, देशात येत्या काळात डिजिटल क्र ांती होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Note Banनोटाबंदी