शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेचे चित्र सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:56 IST

नोटाबंदीनंतर देशातील जनतेने घर आणि सोने यांच्यामध्ये पैसे गुंतवणे कमी केले असून शेअर बाजारात पैसे गुंतवण्याला प्राधान्य दिले आहे

ठाणे : नोटाबंदीनंतर देशातील जनतेने घर आणि सोने यांच्यामध्ये पैसे गुंतवणे कमी केले असून शेअर बाजारात पैसे गुंतवण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक सातत्याने वधारतो आहे. परिणामी, नोटाबंदीनंतर देशात अर्थव्यवस्थेचे चित्र सकारात्मक आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर अभिजित फडणीस यांनी ठाण्यात व्यक्त केले .मोदी सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त या निर्णयाचा आढावा घेणारे विशेष व्याख्यान सहयोग मंदिर येथे बुधवारी दीनदयाळ प्रेरणा केंद्राने आयोजिले होते.या वेळी ‘३६५ दिवस विमुद्रीकरणाचे’ या विषयावर फडणीस यांनी मार्गदर्शन केले. देशातील महागाई ही तेल निर्यात करणाºया देशांच्या राजकारणावर अवलंबून आहे. परंतु, देशातल्या व्यवहारांच्या पारदर्शकतेमुळे शेअर बाजारातील गुंतवणूक येत्या काळात वाढणार आहे. नोटाबंदीनंतर सुरुवातीला १५ ते २० लाख लोकांच्या नोक ºया गेल्या, अशी ओरड सुरू होती. मात्र, आता हा आकडा पाच लाखांवर आला आहे.तसेच सध्या देशात पॅनकार्ड, आधारकार्ड आणि मोबाइल नंबर जोडण्याची प्रक्रि या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याला नागरिकही चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे येत्या काळात कोणतेही आर्थिक व्यवहार लपवता येणार नाहीत. उलट, देशात येत्या काळात डिजिटल क्र ांती होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Note Banनोटाबंदी