शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

इको सेन्सेटीव्ह क्षेत्रातील क्र शरवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:23 IST

डांबर, सिमेंट मिक्सर प्लांटचा समावेश

भिवंडी : ठाणे, पालघर जिल्ह्यातील वसई व भिवंडी तालुक्यातील तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य पर्यावरण संरक्षण क्षेत्र (इको सेन्सिटीव्ह) म्हणून केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे या अभयारण्याच्या एक किलोमीटर परिसरातील दगडखाण, क्र शर मशीन, डांबर प्लांट, सिमेंट मिक्सर प्लांट तसेच वीटभट्टी आदी पर्यावरणाला हानिकारक उद्योग बंद करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

त्यानुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी वैद्यही रानडे , प्रांत अधिकारी डॉ. मोहन नळदकर, तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्या आदेशाने खारबाव मंडळ अधिकारी भास्कर टाकवेकर, तलाठी गणेश पाटील यांनी नुकतीच मौजे पाये, ब्राह्मणगाव, पायगाव आदी गावांच्या हद्दीतील ४२ क्र शर मशीन सील केली आहे. यात एक डांबर प्लांट व एक सिमेंट मिक्सर प्लांटचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार पर्यावरण संरक्षण क्षेत्राजवळच्या दगडखाण, क्रशर मशीन व वीटभट्टी उद्योग बंद राहणार असल्याने येथील स्थानिक व्यावसायिकांसह मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाये गावाच्या हद्दीतील राजेश देवळीकर यांच्या क्र शर मशीनला सील ठोकल्याने त्याने गुपचूप सील तोडून क्र शर मशीन सुरू केली होती. त्याची माहिती मंडळ अधिकारी भास्कर टाकवेकर यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन देवळीकर यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

उद्योग, व्यवसायांवर संकट ओढावले

वसई व भिवंडी तालुक्यात विस्तार असलेल्या तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र ८०. ७० वर्ग किलोमीटर असून या अभयारण्यात विविध वन्य प्राण्यांसह दुर्मिळ पक्षी तसेच औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणावर आहेत. या सर्व घटकांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्ययालयात याचिका दाखल करून तुंगारेश्वर अभयारण्य इको सेसीटीव्ह म्हणून जाहीर करण्याची मागणी लाऊन धरली होती.

सर्वोच्च न्ययालयाच्या आदेशानुसार केंद्राने तुंगारेश्वर इको सेंसीटीव्ह म्हणून जाहीर केल्याने भिवंडी तालुक्यातील मौजे पाये, ब्राह्मणगाव, पायगाव, खाडी, खारबांव , फिरिंगपाडा, गाणे, पालीवली, कुहे, धामणे, खडकी, आंबरराई, भुईशेत, पिंपळशेत आदी ग्रामपंचायतींच्या हद्दीत उद्योग, व्यसायावर संकट ओढवले आहे.

टॅग्स :thaneठाणे