शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विनापरमिट धावताहेत साडेचार हजार रिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 02:24 IST

ठाणे-भिवंडी-भार्इंदर या परिसरात विनापरमिट नव्याकोऱ्या चार हजार ५०० आॅटोरिक्षा रस्त्यांवर धावत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याबाबत, ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने त्या मालकचालकांना परमिट नेण्याबाबत आवाहन केले आहे.

ठाणे : ठाणे-भिवंडी-भार्इंदर या परिसरात विनापरमिट नव्याकोऱ्या चार हजार ५०० आॅटोरिक्षा रस्त्यांवर धावत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याबाबत, ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने त्या मालकचालकांना परमिट नेण्याबाबत आवाहन केले आहे. तसेच येत्या सोमवारपासून एमएच ०४ एचझेड या क्रमांकमालिकेतील नोंदणी केलेल्या रिक्षांची काटेकोरपणे तपासणी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे आरटीओ सूत्रांनी सांगितले.ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे नोंदणी केलेल्या आॅटोरिक्षांना ‘मे’ महिन्यात एमएच ०४ एचझेड या क्रमांकमालिकेनुसार १० हजार रिक्षांना नंबरवाटप केले आहे. यावेळी आॅटोरिक्षाधारकांनी ठाणे कार्यालयाकडे रिक्षापरवाना घेण्यासाठी अर्जाद्वारे त्याचे इरादापत्र प्राप्त करून त्याआधारे वाहनाची नोंदणी करून घेतलेली आहे. मात्र, कार्यालयीन तपासणीत १० हजार नोंदणी झालेल्या आॅटोरिक्षांपैकी साडेपाच हजार रिक्षाचालकांनी परमिट घेतले असून उर्वरित साडेचार हजार रिक्षाचालकांनी कागदपत्रे (पक्का परवाना, योग्यता प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र) परिपूर्ण करून घेतले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार, एमएच ०४ एचझेड या क्रमांकमालिकेतील सर्व रिक्षा परवानाधारक-मालकांनी त्यांच्या रिक्षाच्या कागदपत्रांची ठाणे आरटीओ कार्यालयात पूर्तता करून घ्यावी व मूळ वैध कागदपत्रे सोबत बाळगावीत, असे आवाहन आरटीओने केले आहे.दरम्यान, आरटीओच्या वायुवेग पथकामार्फत ९ जुलैपासून एमएच ०४ एचझेड या क्रमांकमालिकेमधील नोंदणी केलेल्या रिक्षांची तपासणी केली जाणार आहे. यावेळी वैध कागदपत्रे सोबत न बाळगणाºया रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. तसेच काही रिक्षाचालकांनी १५ हजारांचे डीडी कार्यालयात जमा केले आहेत. पण, आॅनलाइन प्रक्रिया झाल्याने ते डीडी आरटीओ विभागाला भरता येत नाहीत. ते त्या रिक्षाचालकांनी परत नेण्याबाबत नोटिसा पाठवल्या आहेत. त्याला १५-२० दिवस झाल्यानंतर अद्यापही कोणी आलेले नाही.- तपासणी मोहिमेसाठी चार वायुवेग पथके तैनात केली आहेत. प्रत्येक पथकात दोन जण असणार असून ते ठाणे-भिवंडी-भार्इंदर परिसरात तपासणी करणार आहे. सर्वाधिक रिक्षा भिवंडी-भार्इंदर या परिसरात धावत आहेत. या तपासणीत वैध कागदपत्रे सापडली नाहीत, तर त्या रिक्षाचालकांकडून मोटार वाहन कायद्यांतर्गत चार हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे