शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

अपहरणकर्ता आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:32 IST

उसनवार घेतलेले पैसे दिले नाही, म्हणून इलेक्ट्रिशिअन असलेल्या भावाला मारहाण करून खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली आहे.

ठाणे : उसनवार घेतलेले पैसे दिले नाही, म्हणून इलेक्ट्रिशिअन असलेल्या भावाला मारहाण करून खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. परंतु, पोलिसांनी सतर्कतेने या अपहरणकर्त्याच्या तावडीतून इलेक्ट्रिशिअनची घोडबंदर भागातून सुटका करून आरोपीला अटक केली आहे.रामचंद्रनगर भागातील जयेंद्र बांगर (२७) या इलेक्ट्रिीशिअनचे आरोपी हेमेंद्र साटम, रा. संभाजीनगर याने अपहरण केले होते. आरोपी साटम आणि जयेंद्र यांच्यात मागील १० वर्षांपासून ओळख होती. गुरु वारी सकाळी दोघांची भेट झाल्यानंतर आरोपीने तुझ्या भावाने माझ्याकडून एक लाख रुपये घेतले असून त्याला फोन करून बोलव आणि आजच मला पैसे दे, अशी मागणी करून मोबाइल हिसकावून त्याला मारहाण केली. त्यानंतर, आरोपीने त्याला मोटारसायकलवर बसवूनन वाघबीळ गावात नेऊन पैसे मिळत नाही, तोपर्यंत येथून जायचे नाही, अशी धमकी दिली. त्याठिकाणी आणखीन तीन ते चार जण होते.जयेंद्रने भावाला फोन करून या प्रकाराची माहिती दिल्यानंतर त्याने वागळे इस्टेट पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ सायंकाळी ४ वाजता आरोपींच्या तावडीतून जयेंद्रची सुटका करून हेमेंद्रला अटक केली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.