शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

उल्हासनगरात ३ दिवसाच्या मुलाचे अपहरण; तिघांना अटक, मुलगा सुरक्षित

By सदानंद नाईक | Updated: December 3, 2023 18:43 IST

बाळाला सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात दिले असून न्यायालयाने तिघांना ४ डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. 

 उल्हासनगर: कॅम्प नं-२, तानाजीनगर येथील ३ दिवसाच्या मुलाच्या अपहरण प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी गुजरात सुरतवरून तिघांना अटक केली. बाळाला सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात दिले असून न्यायालयाने तिघांना ४ डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. 

उल्हासनगर येथील तानाजीनगर येथील दाम्पत्याचे ३ दिवसाच्या नवजात बाळाचे १० ऑक्टोबर रोजी म्हणजे ४० दिवसांपूर्वी अपहरण झाल्याची तक्रार नवजात बाळाच्या आई-वडिलांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ३ दिवसांपूर्वी केली. उल्हासनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून, तपासाचे चक्र फिरवित अवघ्या काही तासात गुजरात सुरत मधून तिघांना अटक केली. त्यांच्याकडे असलेले बाळ सुखरूप असून नवजात बाळ त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिल्याचे तपास अधिकारी समाधान हिरे यांनी दिले. तर न्यायालयाने तिघांना ४ डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 शहरातील ३ दिवसाच्या नवजात बाळाचे अपहरण होऊनही ४० दिवस उलटल्यानंतरही आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार का केली नाही? असा प्रश्न उल्हासनगर पोलिसांना पडला. हा बाळ विक्रीचा प्रकार तर नाही ना? की यापेक्षा वेगळा प्रकार आहे. या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. नवजात बाळ अपहरण प्रकरणी खंडणी मगितल्याचेही बोलले जात आहे. या गुन्ह्यातील आरोपी व अपहरणग्रस्त नवजात बाळाच्या आई-वडिलांचे नाव पोलिसांनी उघड केले नाही. असे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर