शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

जलजीवन, स्वच्छ भारत, घरकुलच्या कामांकडील दुर्लक्ष भाेवणार; अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकांना नोटीस 

By सुरेश लोखंडे | Updated: April 7, 2023 17:33 IST

ठाणे जिल्ह्यातील जलजीवन, स्वच्छ भारत, घरकुलच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. 

ठाणे : जिल्ह्यात गावखेड्यांसाठी उपयुक्त असलेले जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, प्रधान मंत्री आवास योजना, जनसुविधा, नागरी सुविधा, कर वसुली, पंधरावा वित्त आयोग, घरकुलांची रखडलेली कामे १५ मेपर्यंत पूर्ण करा, अन्यथा नाेकस नाेटीस देऊन धडक कारवाई करण्याचा बडगा उगारण्यात येईल, असे खडे बाेल ग्राम सेवकांसह संबंधीत अधिकार्यांना ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी सुनावले.

येथील जिल्हा परिषदेने शहापूर पंचायत समितीच्या शेतकरी भवनमध्ये सीईओ यांनी विविध कामांची आढावा बैठक गुरूवारी घेऊन अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले.  यावेळी त्यांनी विविध कामांची प्रत्यक्षपणे पाहाणी केली. या दौऱ्यासह आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख खाते प्रमुख, जिल्हा प्रकल्प संचालक छाया सिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता अर्जु न गाेळे, शहापूर गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे आदींसह विभाग प्रमुख, शाखा अभियंता. विस्तार अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक उपस्थित होते. १५ मे पर्यंत घरकुल योजनाची रखडलेली सर्व कामे पुर्ण करणे. स्वच्छ भारत मिशन टप्पा २ च्या कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली एक हजार ५०० लोकसंख्या असलेल्या गांवाची कामे १५ दिवसात पूर्ण करण्याची तंबी सीईओ यांनी या बैठकीत दिली. अन्यथा कारवाईचा बडगा उगारण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शहरातील जीव घेण्या प्लॅस्टीकचा वापर लक्षात घेऊन गांवखेड्यात यास वेळीच आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेने प्लास्टिक व्यवस्थापनसाठी पुढाकार घेतला. या कामास सुरुवात केली असून भिवंडी, अंबरनाथ, शहापूर येथे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.प्लॅस्टिक पुणर्वापर औद्योगिक क्षेत्रात महत्त्वचे योगदान ठरत आहे. औद्योगिक क्षेत्रात इंधनाच्या स्वरूपात प्लॅस्टिक वापरले जाणारे आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत प्लास्टिक पासून रस्ता तयार करण्यात येणार आहे. भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी एक मेट्रिक टन प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोटेक कंपनी पुढाकार घेतल्याचे उघड झाले आहे. 

  

टॅग्स :thaneठाणे