शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

अंबरनाथमध्ये एमआयडीसीत एका कंपनीला भीषण आग

By पंकज पाटील | Updated: January 24, 2024 19:55 IST

कुलिंगसाठी तयार करण्यात येणाऱ्या टाक्यांचे काम या ठिकाणी केले जात होते.

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एका इंजिनिअरिंग कंपनीला आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीमुळे संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान आनंदनगर एमआयडीसीमधील कॅनरा इंजिनिअरिंग या कंपनीत मोठी आग लागली. 

कुलिंगसाठी तयार करण्यात येणाऱ्या टाक्यांचे काम या ठिकाणी केले जात होते. या टाक्या बनवण्यासाठी आणण्यात आलेल्या कच्च्या मालाला ही आग लागली. अंबरनाथच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. आगीचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. या आगीत कंपनीने मोठे नुकसान झाले.  

गेल्याच आठवड्यात बदलापुरातील एमआयडीसीमध्ये देखील एका केमिकल कंपनीला आग लागली होती. त्यानंतर पुन्हा अंबरनाथमध्ये इंजिनिअरिंग कंपनीला आग लागल्याने या आगीचे सत्र आता थांबणार कधी असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

टॅग्स :fireआगambernathअंबरनाथ