शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

Ambernath: अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली गावात रिक्षाचालकाच्या घराला आग

By पंकज पाटील | Updated: April 7, 2023 17:43 IST

Ambernath: अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली गावात राहणाऱ्या एका रिक्षाचालकाच्या घराला गुरुवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.

- पंकज पाटील अंबरनाथ - अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली गावात राहणाऱ्या एका रिक्षाचालकाच्या घराला गुरुवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी रिक्षाचालक कुटुंबाची भेट घेत त्यांना आर्थिक मदत केली. अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली गावात गुरुवारी हनुमान जयंती निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिक्षाचालक सतीश कुंभारकर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. मात्र रात्री अचानक घराला आग लागल्याने घरातील सर्व साहित्य हे जाळून खाक झाले. याबाबतची माहिती मिळताच शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी कुंभारकर कुटुंबाची भेट घेत त्यांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली असून अन्य साहित्य दिले जाणार आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथfireआग