शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत ९८ टक्के मतदान 

By नितीन पंडित | Updated: April 28, 2023 19:35 IST

सेवा संस्था गटातील ३३९ पैकी ३३५ मतदारांनी मतदानात केले.तर ग्रामपंचायत गटातील ११३८ मतदारांपैकी ११२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.त्यांच्या मतांची सरासरी ९८ टक्के एवढी झाली आहे.

भिवंडी - भिवंडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती च्या १४ संचालक निवडीसाठी शुक्रवारी शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी मतदान पार पडले.एकूण ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशिब आजमावत आहेत.या मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने मतदारांनी भाग घेत मतदान केले.सायंकाळी चार वाजता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर सुमारे ९८ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सेवा संस्था गटातील ३३९ पैकी ३३५ मतदारांनी मतदानात केले.तर ग्रामपंचायत गटातील ११३८ मतदारांपैकी ११२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.त्यांच्या मतांची सरासरी ९८ टक्के एवढी झाली आहे. या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांवर सकाळ पासूनच उमेदवार,मतदार,समर्थक राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेतेमंडळी यांनी मोठी गर्दी केल्याने धामणकर नाका ते वऱ्हाळ देवी रोड या वर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. या ठिकाणी कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेऊन पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता या निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली .शनिवारी सकाळी नऊ वाजता मतदान केंद्र असलेल्या शाळेच्या परिसरातील स्व सौ पुष्पलता विजय जाधव सभागृहात मतमोजणी होणार आहे.