शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
6
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
7
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
8
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
9
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
10
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
11
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
12
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
13
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
14
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
15
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
16
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
17
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
18
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
19
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
20
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव

आरटीईअंतर्गत ९,५०० ऑनलाईन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:36 IST

ठाणे : शिक्षणाचा हक्क म्हणजे आरटीई या कायद्याखाली इंग्रजी माध्यमासह उत्तम दर्जाचे सर्वभाषिक शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये २५ टक्के शालेय ...

ठाणे : शिक्षणाचा हक्क म्हणजे आरटीई या कायद्याखाली इंग्रजी माध्यमासह उत्तम दर्जाचे सर्वभाषिक शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये २५ टक्के शालेय प्रवेश गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांसाठी राखीव ठेवले आहेत. त्यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे आतापर्यंत नऊ हजार ५६४ प्रवेश पालकांनी दाखल केले आहेत.

जिल्ह्यातील या शालेय प्रवेशासाठी अद्याप सहा हजार ५७७ शालेय प्रवेश अर्ज पूर्ण करणे अपेक्षित आहे. यास अनुसरून संबंधित पालकांनी त्यांच्या बालकांचे अर्ज २१ मार्चपूर्वी दाखल करणे आवश्यक आहे. या शालेय प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या एससी, एसटी, वंचित गट, ओबीसी, एसबीआय, दुर्बल गट, एक लाखापेक्षा कमी उत्पन्न, दिव्यांग ४० टक्के अपंगत्व आदींच्या पालकांनी त्यांच्या बालकांचे अर्ज दिलेल्या मुदतीत दाखल करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या शैक्षणिक वर्षाच्या या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत सर्व पंचायत समित्या व महापालिका क्षेत्रात जिल्ह्यात ६७७ शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी ११ हजार ११४ व पूर्व प्राथमिकसाठी ९६० रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.