शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

उल्हासनगरातील ९ धागा कारखाने बंद?, कोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:10 IST

उल्हास नदीला प्रदूषित करणारे ९ धागे कारखाने प्रदूषण मंडळाने सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद केले आहेत. मंडळाने कारखान्यांना नोटिसा पाठवून ते बंद करण्याचा इशारा दिला आहे

उल्हासनगर : उल्हास नदीला प्रदूषित करणारे ९ धागे कारखाने प्रदूषण मंडळाने सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद केले आहेत. मंडळाने कारखान्यांना नोटिसा पाठवून ते बंद करण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक अधिकारी विशाल मुंडे यांनी दिली.बंद झालेल्या कारखान्यात एम.एस. थ्रेड वर्क, बेस्ट थ्रेड वर्क, बंटी भाटिया, जितू डाईंग, हिंदुस्थान डाईंग वर्क, विजय डाईंग, एस.टी. थ्रेड वर्क, जी. पी. थ्रेड वर्क, आर.के. थ्रेड वर्क यांचा समावेश आहे. वालधुनी व उल्हास नदीला प्रदूषित करणाºया जीन्स कारखान्याची वीज व पाणी जोडणी खंडित करा, असा आदेश सर्वाेच्च न्यायालयाने महापालिकेसह महावितरणला दिल्यावर बहुतांश जीन्स कारखाने बंद झाले.मात्र खेमानी नाल्याच्या किनाºयावरील धागे कारखान्याचे रंगहीन सांडपाणी नाल्यावाटे उल्हास नदीत सोडले जाते. याचा व्हिडीओ आठवडयापूर्वी वालधुनी बिरादरीचे शशिकांत दायमा यांनी सोशल मीडियावर टाकून कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार मंडळाच्या अधिकाºयांनी पाहणी केली. अधिकारी मुंडे यांनी नोटीसा पाठवल्या. विनापरवाना कारखाने सुरू असलेले धागे कारखान्यांचे सांडपाणी थेट खेमानी नाल्यात सोडत आहेत. ज्या ठिकाणी खेमानी नाला मिळतो त्याच ठिकाणाहून एमआयडीसी पाणी उचलून तब्बल २१ लाख नागरिकांना पाणीपुरवठा करते. याबाबतच्या जनहित याचिकेवर न्यायालयाने अशा कारखान्यांवर कारवाईचे आदेश दिले.कारखान्यांची केवळ पाहणीशहरातील खेमानी नाला परिसरात असलेले अनेक धागे कारखाने विनापरवाना सुरू आहेत. कारखान्यातील सांडपाणी थेट खेमानी नाल्यावाटे उल्हास नदीत मिळते. अशा कारखान्यांची मंगळवारी पाहणी करून त्यांना एका आठवडयात नोटीसा देणार आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार असे कारखाने बंद करावे लागणार असून एका महिन्यात कारवाई करणार असल्याची प्रतिक्रीया मुंडे यांनी दिली.

टॅग्स :Courtन्यायालय