शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींसाठी ठाणे जिल्ह्यात ८० टक्के मतदानाचा अंदाज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 06:32 IST

जिल्ह्यातील ४१ पैकी ३५ ग्रामपंचायतींसाठी (ग्रा.पं.) दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाले. त्यानंतर, रात्री उशिरापर्यंत ५.३० वाजेपर्यंतची आकडेवारी प्राप्त झाली नाही.

ठाणे : जिल्ह्यातील ४१ पैकी ३५ ग्रामपंचायतींसाठी (ग्रा.पं.) दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाले. त्यानंतर, रात्री उशिरापर्यंत ५.३० वाजेपर्यंतची आकडेवारी प्राप्त झाली नाही. मात्र, सुमारे ८० टक्के मतदान जिल्ह्यातील या ग्रामपंचायतींसाठी झाल्याचा अंदाज अधिकाºयांकडून वर्तवला जात आहे. मंगळवारी विविध ठिकाणी याची मतमोजणी होणार आहे.सुमारे २३५ सदस्यांसह सरपंचपदासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आज संध्याकाळपर्यंत शांततेत मतदान झाले. ३५ ग्रा.पं.च्या ५७ हजार ६०४ मतदानापैकी ११.३० वा.पर्यंत ४२ टक्के, तर ३.३० वाजेपर्यंत ७० टक्के म्हणजे ४० हजार ३४८ मतदारांनी मतदान केले. यापैकी कल्याण तालुक्यात ७९.७३ टक्के, शहापूरला ८२.७५ टक्के, मुरबाडला ८०. ६६ टक्के मतदान साडेतीन वाजेपर्यंत झाले आहे. तर, कल्याण तालुक्यात ५.३० वाजेपर्यंत ८४.८४ टक्के मतदान झाल्याचे निश्चित झाले. मात्र, उर्वरित तालुक्यांमधील शेवटच्या राउंडच्या मतदानाची टक्केवारी उशिरापर्यंत प्राप्त झाली नाही. मात्र, सुमारे ८० टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुमारे १२३ मतदान केंद्रांवर हे मतदान पार पडले. या मतदानासाठी सुमारे ४५० बॅलेट युनिट, तर २३० कंट्रोल युनिटचा वापर करण्यात आला.जिल्ह्यातील ३९२ जागांपैकी २३५ उमेदवारांसाठी मतदान झाले. उर्वरित २७ जागांसाठी उमेदवार नसल्याने त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया झाली नाही.मतमोजणी १७ आॅक्टोबरला प्रत्येक तहसीलदार कार्यालय परिसरात होणार आहे. भिवंडी तालुक्याची मतमोजणी स्वर्गीय राजेय्या गांजेरगी हॉल, भिवंडी येथे होणार आहे. कल्याण तालुक्यातील मतमोजणी १३८ विधानसभा मतदारसंघ कार्यालयात होईल.

टॅग्स :Electionनिवडणूक