शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

ठाणे जिल्ह्यातील १५८ ग्राम पंचायतींसाठी आजपर्यंत ७५ उमेदवारी अर्ज दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 21:09 IST

Gram panchayat Election : जिल्ह्यात ४३१ ग्राम पंचायती कार्यरत आहेत. त्यापैकी डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या या १५८ ग्राम पंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे  : जिल्ह्यातील १५८ ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. आजच्या दिवशी ६७ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. यास आजच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील या ग्राम पंचायतींसाठी इच्छूक उमेदवारांनी ७५ अर्ज आँनलाइन दाखल केले आहेत. या इच्छुकांना ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.

  जिल्ह्यात ४३१ ग्राम पंचायती कार्यरत आहेत. त्यापैकी डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या या १५८ ग्राम पंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील या ग्राम पंचायतींच्या एक हजार ३८१ उमेदवारांसाठी मतदान होणार आहे. यासाठी ६११ मतदान केंद्र निश्चित केलेले असून त्यावर तीन लाख चार हजार ९६० मतदारांच्या  मतदानाचे नियोजन केलेले आहे. त्यास अनुसरुन गुरुवारपर्यंत ७५ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे. यापैकी कल्याण १२ अर्ज, अंबरनाथला नऊ, मुरबाडला दोन, भिवंडीला ३१ आणि शहापूरला २१ उमेदवारी अर्ज प्राप्त झालेले आहेत. या उमेदवारी अर्जांची ३१ डिसेंबररोजी छाननी असून ४ जानेवारीला उमेदवारी मागे घेण्याची शेवटची संधी देण्यात आलेली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक