शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

७४ रहिवाशांचा बळी : लकी कंम्पाउंड दुर्घटनेतील जमीन मालकाची साक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 06:08 IST

७४ रहिवाशांचा बळी घेणा-या लकी कंम्पाउंड दुर्घटनेतील मूळ जमीन मालकाची साक्ष ठाणे न्यायालयाने शुक्रवारी नोंंदवली. जमीन मालकाने यावेळी न्यायालयासमोर मुख्य आरोपींची ओळखही पटवली.

ठाणे - ७४ रहिवाशांचा बळी घेणा-या लकी कंम्पाउंड दुर्घटनेतील मूळ जमीन मालकाची साक्ष ठाणे न्यायालयाने शुक्रवारी नोंंदवली. जमीन मालकाने यावेळी न्यायालयासमोर मुख्य आरोपींची ओळखही पटवली.शीळ-डायघर येथील लकी कम्पाउंडमध्ये बेकायदा उभारण्यात आलेली सात मजली इमारत ४ एप्रिल २०१३ रोजी कोसळली होती. या दुर्घटनेप्रकरणी विकासक, पालिका अधिकारी, नगरसेवक, पोलीस कर्मचारी आणि पत्रकारांसह २७ आरोपींना अटक करण्यात आली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. बांबर्डे यांच्या न्यायालयात शुक्रवारी याप्रकरणी जमीन मालक रवींद्र धाकल्या वातास (४५) यांची साक्ष नोंदविण्यात आली. दुर्घटनाग्रस्त इमारतीचे विकासक आरोपी जमील आणि सलीम यांनी वातास यांच्याकडून ६६ हजार चौरस फूट जमीन विकत घेतली होती. ही जमीन वातास आणि त्यांच्या भावाच्या नावावर होती. जमिनीचा सौदा पाच लाख रुपयांमध्ये ठरला होता. त्यासाठी २00९ ते ११ या कालावधीत साठे खत, अखत्यारपत्र, भाडे करारनामा आणि समझौता पत्र असे चार करारनामे करण्यात आले. या करारनाम्यांवर आरोपींच्या सह्या आणि अंगठे आहेत. दुर्घटनेनंतर पोलिसांनी हे करारनामे जप्त केले होते. या करारनाम्यांचे सीलबंद पाकिट शुक्रवारी न्यायालयासमोर उघडण्यात आले. विशेष सरकारी वकिल शिषिर हिरे यांनी वातास यांची साक्ष नोंदवली. आरोपींनी वातास यांच्याकडून जमीन विकत घेतल्यानंतर आधी तिथे पत्र्याचे गाळे बांधले. नंतर काही दिवसांनी ते काढून इमारतीचे बांधकाम सुरू केल्याचे वातास यांनी न्यायालयासमोर सांगितले.२०१३ मध्ये झाली दुर्घटनाग्रस्तशीळ-डायघर येथील लकी कम्पाउंडमध्ये बेकायदा उभारलेली सात मजली इमारत ४ एप्रिल २०१३ रोजी कोसळली. दुर्घटनाग्रस्त इमारतीचे विकासक आरोपी जमील आणि सलीम यांनी वातास यांच्याकडून ६६ हजार चौरस फूट जमीन विकत घेतली होती.ही जमीन वातास आणि त्यांच्या भावाच्या नावावर होती. जमिनीचा सौदा पाच लाख रुपयांमध्ये ठरला होता. आरोपींनी वातास यांच्याकडून जमीन विकत घेतल्यानंतर आधी तेथे पत्र्याचे गाळे बांधले. काही दिवसांनी ते काढून इमारतीचे बांधकाम सुरू केले.

टॅग्स :thaneठाणे