शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पाणी पुरवठ्यासाठी पालिकांना 701 कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 03:06 IST

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसह औरंगाबादचा समावेश

- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पंधराव्या वित्त आयोगांतर्गत महाराष्ट्रातील ‘मिलियन प्लस’ आणि ‘नॉन मिलियन’ शहरांना पावसाचे पाणी साठविण्यासह पाणीपुरवठ्यासाठी ७०१ कोटी ५० लाख रुपयांचे भरघोस अनुदान मिळाले आहे. यात पाणीपुरवठा सुधारण्यासाठी ३९६ कोटी ५० लाखांचे अनुदान ‘मिलियन प्लस’ महानगरांना दिले असून, ३०५ कोटींचे अनुदान ‘नॉन मिलियन’ शहरांना देण्यात येणार आहे. यात ठाणे जिल्ह्याचा मोठा फायदा हाेणार आहे.

पाणीपुरवठ्यात सुधारणेसह घनकचरा व्यवस्थापनासाठी राजधानी मुंबईला सर्वाधिक १५९ कोटी तीन लाख सात हजार ८९ रुपये, तर पुणे ४१ कोटी ४६ लाख २२ हजार २८४, नागपूर ३३ कोटी, औरंगाबाद १५ कोटी ७५ लाख ७९ हजार रुपये मिळणार आहेत. तर नाशिक १९ कोटी ७८ लाख आठ हजार ४६८, पिंपरी-चिंचवडला २२ कोटी ९९ लाख ३२ हजार ४४६ मिळणार आहेत.

ठाणे जिल्ह्यात ठाणे महापालिका २३ कोटी २४ लाख ७६ हजार ९५९, नवी मुंबई १४ कोटी ३२ लाख २१ हजार ३८०, केडीएमसी १५ कोटी ९४ लाख २५ हजार ६१५, मीरा-भाईंदर १० कोटी ४१ लाख २४ हजार १५९ तरतूद करण्यात आली आहे.हवेच्या गुणवत्तेसाठी...n हवेच्या गुणवत्तेसाठी जे ३९६.५० कोटी मिळणार आहेत, त्यात औरंगाबाद नागरी समुहाला १६ कोटी मिळणार आहे.n मुंबई नागरी समूह २४४ कोटी, नागपूर नागरी समूह ३३ कोटी, नाशिक नागरी समूह २०.५० कोटी, पुणे नागरी समूह ६७ कोटी आणि वसई-विरार मनपास १६ कोटींचा लाभ होणार आहे.n यातून या महानगरांनी आपल्या क्षेत्रातील हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न करायचे आहेत.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी