शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

ठाणे जिल्हा परिषदेचे पालघरमध्ये अडकलेले ६३ आराेग्य कर्मचारी ठाण्यात परतले!

By सुरेश लोखंडे | Updated: July 25, 2023 17:01 IST

विभाजन हाेऊन उदयाला आलेल्या पालघर या आदिवासी जिल्ह्यातील कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी ठाणे जिल्हा परीषदेचे कर्मचारी तेथे सक्रीय ठेवलेले आहे

ठाणे : जिल्ह्याचे विभाजन हाेऊन पालघर जिल्ह्याची निमिर्ती झाली आहे. तेव्हापासून पालघरमध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या आराेग्य विभागाचे ७८ कर्मचारी अडकवून ठेवलेले आहेत. त्यापैकी आता ७१ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश झाले आहेत. या कर्मचाऱ्यांपैकी ६३ कर्मचारी हजर झाल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी लाेकमतला सांगितले.

विभाजन हाेऊन उदयाला आलेल्या पालघर या आदिवासी जिल्ह्यातील कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी ठाणे जिल्हा परीषदेचे कर्मचारी तेथे सक्रीय ठेवलेले आहे. त्यापैकी ज्या कर्मचार्यांना ठाणे जिल्ह्यात यायचे आहे, अशांचा सहमतीदर्शक विकल्प त्याच वेळी जिल्हा परिषदेने लिहून घेतला हाेता. आता पालघर जिल्हा परिषदेसाठी कर्मचार्यांची रितसर भरती करून रिक्त जागा भरल्या जात आहे. त्यानुसार विकल्प घेतलेले कर्मचार्यांचा बदल्या ठाणे जिल्हा परिषदेत केल्या जात आहे. आराेग्य विभागाच्या या ७८ पैकी ७१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी ६३ कर्मचारी ठाणे जिल्हा परिषदेच्या कामकाजात सक्रीयही झाले. उर्वरित साज कर्मचारी पालघरमध्ये आहेत.

पालघरमधून ठाणे जिल्ह्यात आलेल्या या कर्मचार्यांमध्ये सर्वाधिक ३२ आराेग्य सेवक असून त्यापैकी ३१ हजर झाले. तर २१ महिला आराेग्य सेविकांपैकी १९ हजर झाले आहेत. याशिवाय बदली झालेल्या नऊ औषध निर्माण् अधिकार्यांपैकी सहा जण हजर झाले आहेत. तर पाच प्रयाेग शाळा तंत्रज्ञांपैकी चार कामावर सक्रीय झाले. चार शिफाई कामगारांपैकी तीन कामगार हजर हाेऊन कामाला लागले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कमी कर्मचार्यांमध्ये गांवखेड्यांची काळजी घेणार्या आराेग्य विभागाला आता अधीकचे मनुष्यबळ मिळाले आहे.

टॅग्स :thaneठाणे