शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्राचा १४ कोटींचा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 01:16 IST

मीरा-भार्इंदर, भिवंडीला अनुदान : शहर स्वच्छतेसाठी आणखी एक पाऊल

ठाणे : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्यातील ९ शहरांचे १७२ कोटी ५१ लाख ९९ हजार ४४९ रुपयांचे प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाने केंद्राकडे पाठविले असून त्यापैकी केंद्राने आपल्या अनुज्ञय हिश्श्याचे ५८ कोटी ४९ लाख ९०७ रुपयांपैकी पहिल्या हप्ता म्हणून २९ कोटी २४ लाख ५० हजार ४५३ रुपयांचा निधी नुकताच वितरीत केला आहे. यातील ठाणे जिल्ह्यातील मीरा-भार्इंदर आणि भिवंडी महापालिकेच्या वाट्याला १४ कोटी सात लाख ४८ हजार २८ रुपये आले आहेत. उर्वरित सहा शहरांमध्ये अहमदनगर, अकोला या दोन महापालिकांसह बारामती, कळंब, जत आणि श्रीवर्धन या चार नगरपालिकांचा समावेश आहे.

केंद्राकडून मिळालेल्या या निधीतून उपरोक्त ९ शहरांच्या स्थानिक स्वराज्य संस्थाना आपला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवून आपले शहर स्वच्छ ठेवायचे आहे. देशातील सर्व शहरे पूर्णपणे स्वच्छ, निरोगी आणि राहण्यायोग्य करून नागरिकांना स्वच्छ व चांगले आरोग्य आणि पर्यावरण मिळावे तसेच देशातील सर्व शहरांना स्वच्छतेची सवय लागून या शहरामधील नागरिकांना घरगुती शौचालयांची सुविधा देण्याच्या उद्देशाने केंद्राने ‘स्वच्छ भारत अभियान (नागरी)’ सुरू केले आहे. त्याआधारावर ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान ’ राबवण्यात येत आहे.मीरा-भार्इंदरला आठ कोटीमीरा-भार्इंदरचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ४५ कोटी ६८ लाख ३० हजार ६६३ रुपयांचा असून त्यात केंद्राकडून १५ कोटी ९८ लाख ९० हजार ७३२ रुपये अनुदान मिळणार असून आता त्यातील सात कोटी ९९ लाख ४५ हजार ३६६ रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे.भिवंडीला सहा कोटी आठ लाखभिवंडी शहराचा प्रकल्पाची किंमत ३४ कोटी ७४ लाख ४३ हजार ७८४ रुपये असून त्यात केंद्राकडून मिळणारा अनुज्ञय हिस्सा १२ कोटी १६ लाख पाच हजार ३२४ रुपये असून आता त्यापैकी सहा कोटी आठ लाख दोन हजार ६६२ रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका