शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

सा.बां.चे ५६ लाख पाण्यात; विक्रमगड-ओव्हळावरील पुलाची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:55 IST

निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा नमुना

विक्रमगड : तीन वर्षापुर्वी बांधलेल्या विक्रमगड ओव्हळावरील पुलाकरीता ५६ लाखांचा खर्च करण्यात आला आहे़ मात्र, या पुलाची दयनीय अवस्था झालेली असून बांधकामातील खडी, लोखंडी गज बाहेर आल्याने प्रवास धोक्याचा बनला आहे. उभारणी करताना अनेक त्रुटी राहील्याने या रस्त्यामध्ये तीन मेनलाईच्या विदयुत खांबाचा अडथळा आहे तसेच एकाबाजुस मोहाचे झाड देखील अडथळा ठरत आहे.रस्त्यामध्ये मोठे मोठे खड्डे पडून त्यामधील खडी व कमी दर्जाचे वापरण्यांत आलेले स्टील (लोखंडी गज) बाहेर आल्याने पादचाऱ्यांना त्रासा बरोबरच तो धोक्याचा बनला आहे. अनेकदा येथुन जाणारे वाहनांचे टायर पंचर होत आहेत. मात्र याकडे साबा विभागाचे दुर्लक्ष झाले आहे़ त्यातच २९ एप्रिलला निवडणुक असल्याने शासकीय यंत्रणांना त्याकडे पहायला वेळ नाही. दरम्यानच्या काळात या पुलाचे काम २०१५ च्या पावसाळयाच्या अगोदर सुरू करण्यांत आले़ व काम पुर्ण होतांना डांबरीकरण व सरंक्षण कठडयाचे काम शिल्लक असतांना पाऊस सुरु झाल्याने आल्याने ते काम तसेच ठेवण्यात आले़ त्यानंतर पावसाळा संपल्यानंतर सहा महिन्यांनी डांबरीकरण करण्यात आले़ या पुुलास पुलास ५६ लाखांची मंजुरी असतांना त्यापेक्षा अधिक खर्च करावा लागला आहे़ हे विशेष.तीन वर्षांतच दुरवस्थाडहाणू रस्त्यावरील ओव्हळाची (पुलाची) उंची अतिशय कमी असल्याने तो पावसाळयात पुर्णपणे पाण्याखाली जाऊन वाहतुक विस्कळीत होते.त्यामुळे शासनाने या पुलास मंजुरी दिली होती. पुलाचे काम पुर्ण झाले मात्र तीन वर्षातच त्याची दुरावस्था झाली आहे.