शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

सा.बां.चे ५६ लाख पाण्यात; विक्रमगड-ओव्हळावरील पुलाची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:55 IST

निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा नमुना

विक्रमगड : तीन वर्षापुर्वी बांधलेल्या विक्रमगड ओव्हळावरील पुलाकरीता ५६ लाखांचा खर्च करण्यात आला आहे़ मात्र, या पुलाची दयनीय अवस्था झालेली असून बांधकामातील खडी, लोखंडी गज बाहेर आल्याने प्रवास धोक्याचा बनला आहे. उभारणी करताना अनेक त्रुटी राहील्याने या रस्त्यामध्ये तीन मेनलाईच्या विदयुत खांबाचा अडथळा आहे तसेच एकाबाजुस मोहाचे झाड देखील अडथळा ठरत आहे.रस्त्यामध्ये मोठे मोठे खड्डे पडून त्यामधील खडी व कमी दर्जाचे वापरण्यांत आलेले स्टील (लोखंडी गज) बाहेर आल्याने पादचाऱ्यांना त्रासा बरोबरच तो धोक्याचा बनला आहे. अनेकदा येथुन जाणारे वाहनांचे टायर पंचर होत आहेत. मात्र याकडे साबा विभागाचे दुर्लक्ष झाले आहे़ त्यातच २९ एप्रिलला निवडणुक असल्याने शासकीय यंत्रणांना त्याकडे पहायला वेळ नाही. दरम्यानच्या काळात या पुलाचे काम २०१५ च्या पावसाळयाच्या अगोदर सुरू करण्यांत आले़ व काम पुर्ण होतांना डांबरीकरण व सरंक्षण कठडयाचे काम शिल्लक असतांना पाऊस सुरु झाल्याने आल्याने ते काम तसेच ठेवण्यात आले़ त्यानंतर पावसाळा संपल्यानंतर सहा महिन्यांनी डांबरीकरण करण्यात आले़ या पुुलास पुलास ५६ लाखांची मंजुरी असतांना त्यापेक्षा अधिक खर्च करावा लागला आहे़ हे विशेष.तीन वर्षांतच दुरवस्थाडहाणू रस्त्यावरील ओव्हळाची (पुलाची) उंची अतिशय कमी असल्याने तो पावसाळयात पुर्णपणे पाण्याखाली जाऊन वाहतुक विस्कळीत होते.त्यामुळे शासनाने या पुलास मंजुरी दिली होती. पुलाचे काम पुर्ण झाले मात्र तीन वर्षातच त्याची दुरावस्था झाली आहे.