शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

ठाणे जिल्ह्यात ४७१ रुग्ण सापडले; आठ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 21:24 IST

उल्हासनगरमध्ये न ऊ  रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. येथील बाधितांची संख्या ११ हजार ७२९ झाली. तर, ३७० मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीला तीन बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही.

ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे ४७१ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ५९ हजार ६६८ रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात दिवसभरात आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार २२७ झाली आहे. ठाणे शहरात १४४ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६० हजार ७४५  झाली आहे. शहरात एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३७८ झाली. कल्याण - डोंबिवलीत १४५ रुग्णांची वाढ झाली असून तीन मृत्यू आहे. आता ६१ हजार ६८९ रुग्ण बाधीत असून एक हजार १८६ मृत्यूची नोंंद आहे. 

उल्हासनगरमध्ये न ऊ  रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. येथील बाधितांची संख्या ११ हजार ७२९ झाली. तर, ३७० मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीला तीन बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ७५० असून मृतांची संख्या ३५४ आहे. मीरा भाईंदरमध्ये १८ रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. या शहरात  बाधितांची संख्या २६ हजार ६६५ असून मृतांची संख्या ८०२ आहे. अंबरनाथमध्ये १० रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत आठ  हजार ६८१ असून मृत्यू ३१४ आहेत. बदलापूरमध्ये १२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत नऊ हजार ६२५ झाले आहेत. या शहरातही मृत्यू न झाल्यामुळे मृत्यूची संख्या १२५ कायम आहे. ग्रामीणमध्ये २१ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू नाही. तर बाधीत १९ हजार ३९६ झाले असून  आतापर्यंत ५९२ मृत्यू नोंदले आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसthaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या