शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

ठाणे जिल्ह्यात नव्याने ४११ कोरोना रु ग्णांची नोंद: सात जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 21:26 IST

जिल्ह्यात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे आढळून येत आहे. रविवारी ठाणे जिल्ह्यात ४११ रुग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नव्याने नोंद झाली.

ठळक मुद्देजिल्ह्यात आता दोन लाख ३६ हजार २०९ इतकी बाधितांची तर पाच हजार ८१६ जणांच्या मृत्युची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे आढळून येत आहे. रविवारी ठाणे जिल्ह्यात ४११ रुग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नव्याने नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात आता दोन लाख ३६ हजार २०९ इतकी बाधितांची तर पाच हजार ८१६ जणांच्या मृत्युची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिका क्षेत्रात १३ डिसेंबर रोजी १२२ बाधितांची तर तिघांच्या मृत्युची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ५३ हजार ४२५ तर एक हजार २७१ जणांच्या मृत्युची नोंद झाली. त्यापाठोपाठ नवी मुंबईमध्ये ८० रु ग्णांची तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी ४९ हजार ६५३ इतकी बाधितांची तर एक हजार १४ मृत्युची नोंद झाली. कल्याण डोंबिवलीमध्ये १०८ नविन रुग्ण दाखल झाले असून एकाचा मृत्यु झाला. त्यामुळे बाधितांची संख्या ५५ हजार ७५१ तर मृतांची संख्या एक हजार ८१ इतकी झाली. मीरा भार्इंदरमध्ये २२ रु ग्णांची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या आठ हजार ४५३ तर मृतांची संख्या ११० इतकी झाली. भिवंडी निजामपुर महापालिका क्षेत्रात चार नविन रु ग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या सहा हजार ३६२ तर मृतांची संख्या ३४८ इतकी स्थिर राहिली आहे. उल्हासनगरमध्ये पाच रु ग्णांच्या नोंदीमुळे बाधितांची संख्या ११ हजार १५९ झाली असून मृतांची संख्या ३५६ इतकी स्थिर राहिली. अंबरनाथमध्येही १६ रु ग्णांच्या नोंदीमुळे आठ हजार ८६ इतकी बाधितांची संख्या झाली. तर बदलापूरमध्ये २२ रु ग्णांची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या आठ ४५३ तर मृतांची संख्या ११० झाली. त्याचबरोबर ठाणे ग्रामीण भागात १७ रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या १८ हजार ४६७ झाली असून मृतांची संख्या ५७१ इतकी स्थिर राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस