शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमधून आणलेल्या ४० अल्पवयीन मुलांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 05:05 IST

मुंबईत कामानिमित्त बिहारमधून आणलेली ४० अल्पवयीन मुले बालकामगार होण्यापूर्वीच प्रथम मुंबई शिक्षण उपक्रम आणि पालवी चॉईल्ड लाईन या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ठाणे रेल्वे स्थानकातून शनिवारी सकाळी ताब्यात घेतले.

ठाणे : मुंबईत कामानिमित्त बिहारमधून आणलेली ४० अल्पवयीन मुले बालकामगार होण्यापूर्वीच प्रथम मुंबई शिक्षण उपक्रम आणि पालवी चॉईल्ड लाईन या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ठाणे रेल्वे स्थानकातून शनिवारी सकाळी ताब्यात घेतले. त्यांना मुंबईत आणणारे आरोपी फरार झाले आहेत.ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात ज्यांचे नातेवाईक किंवा पालक पुढे आले त्या २० जणांना त्यांच्या हवाली केले. तर उर्वरित २० जणांची भिवंडी आणि उल्हासनगर बालसुधारगृहात रवानगी केली असून, या प्रकरणी सध्या कोणताही गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, हा मुले तस्करीचा प्रकार नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले.प्रथम संस्थेच्या बिहारमधील शाखेद्वारे कल्पना जाधव व वैशाली जाधव यांना ५६ मुले मुंबईत येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार संस्थेने पालवी चॉईल्ड लाईन संस्थेच्या सहकार्याने शनिवारी बिहार येथून आलेल्या एक्स्प्रेसमधून ठाण्यात उतरलेली ४० मुले ताब्यात घेतली. त्यांना ठाणे-मुंबईत आणणारे सूत्रधार फरार झाले. या मुलांमध्ये सर्वांत जास्त मुले ही १४ वर्षांखालील आहेत. त्या ४० मुलांमध्ये ज्या-ज्या मुलांचे नातेवाईक अथवा पालक ठाणे-मुंबई किंवा आजूबाजूच्या शहरांत राहत आहेत. त्यांची आणि मुलांची लोहमार्ग पोलिसांच्या समक्ष ओळख पटवून त्या मुलांना त्यांच्या स्वाधीन केले. मात्र, २० मुलांचे कोणीही नातेवाईक नसल्याने त्यांची बालसुधारगृहांत रवानगी केल्याची माहिती कल्पना जाधव यांनी दिली.दोन महिन्यांपूर्वी मुलुंड परिसरातून अशा प्रकारे ३२ अल्पवयीन मुलांची सुटका केली होती. त्या वेळी मुलांना बिहार येथून आणणाºयांविरोधात मुलुंड पोलीसांत गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.