शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

बिहारमधून आणलेल्या ४० अल्पवयीन मुलांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 05:05 IST

मुंबईत कामानिमित्त बिहारमधून आणलेली ४० अल्पवयीन मुले बालकामगार होण्यापूर्वीच प्रथम मुंबई शिक्षण उपक्रम आणि पालवी चॉईल्ड लाईन या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ठाणे रेल्वे स्थानकातून शनिवारी सकाळी ताब्यात घेतले.

ठाणे : मुंबईत कामानिमित्त बिहारमधून आणलेली ४० अल्पवयीन मुले बालकामगार होण्यापूर्वीच प्रथम मुंबई शिक्षण उपक्रम आणि पालवी चॉईल्ड लाईन या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ठाणे रेल्वे स्थानकातून शनिवारी सकाळी ताब्यात घेतले. त्यांना मुंबईत आणणारे आरोपी फरार झाले आहेत.ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात ज्यांचे नातेवाईक किंवा पालक पुढे आले त्या २० जणांना त्यांच्या हवाली केले. तर उर्वरित २० जणांची भिवंडी आणि उल्हासनगर बालसुधारगृहात रवानगी केली असून, या प्रकरणी सध्या कोणताही गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, हा मुले तस्करीचा प्रकार नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले.प्रथम संस्थेच्या बिहारमधील शाखेद्वारे कल्पना जाधव व वैशाली जाधव यांना ५६ मुले मुंबईत येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार संस्थेने पालवी चॉईल्ड लाईन संस्थेच्या सहकार्याने शनिवारी बिहार येथून आलेल्या एक्स्प्रेसमधून ठाण्यात उतरलेली ४० मुले ताब्यात घेतली. त्यांना ठाणे-मुंबईत आणणारे सूत्रधार फरार झाले. या मुलांमध्ये सर्वांत जास्त मुले ही १४ वर्षांखालील आहेत. त्या ४० मुलांमध्ये ज्या-ज्या मुलांचे नातेवाईक अथवा पालक ठाणे-मुंबई किंवा आजूबाजूच्या शहरांत राहत आहेत. त्यांची आणि मुलांची लोहमार्ग पोलिसांच्या समक्ष ओळख पटवून त्या मुलांना त्यांच्या स्वाधीन केले. मात्र, २० मुलांचे कोणीही नातेवाईक नसल्याने त्यांची बालसुधारगृहांत रवानगी केल्याची माहिती कल्पना जाधव यांनी दिली.दोन महिन्यांपूर्वी मुलुंड परिसरातून अशा प्रकारे ३२ अल्पवयीन मुलांची सुटका केली होती. त्या वेळी मुलांना बिहार येथून आणणाºयांविरोधात मुलुंड पोलीसांत गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.