शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

मजुरांसाठी २६० कोटींची नरेगाची कामे, जि.प.चा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 01:33 IST

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एमजी नरेगाची ५१ हजार ४९५ कामे हाती घेतली आहेत. यातील ४८ हजार ९४ कामे ग्रामपंचायतींच्या नियंत्रणात केली जाणार आहेत.

- सुरेश लोखंडेठाणे : गावपाडे, खेड्यांमधील मजुरांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी यंदाच्या आर्थिक वर्षात २६० कोटी ८८ लाख रुपये खर्चाच्या कामांचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा परिषदेतर्फे महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी (एमजी नरेगा) योजनेद्वारे ही कामे हाती घेतली जाणार आहेत.जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एमजी नरेगाची ५१ हजार ४९५ कामे हाती घेतली आहेत. यातील ४८ हजार ९४ कामे ग्रामपंचायतींच्या नियंत्रणात केली जाणार आहेत. यामध्ये १३२ कोटी सहा लाख रुपये खर्चाची अकुशल मजुरांची कामे आहेत. कुशल कामगारांसाठी ८० कोटी ६४ लाखांची कामे हाती घेतली आहे. यामुळे ग्रामपंचायतींच्या माध्यमातून तब्बल २१२ कोटी ७० लाखांची कामे केली जाणार आहेत.नरेगाच्या कामांपैकी अंबरनाथ तालुक्यात १० कोटी ७२ लाखांची दोन हजार ५५ कामे केली जातील. भिवंडी तालुक्यात आठ हजार २२५ कामे असून, त्यावर २३ कोटी ७७२ लाखांचा खर्च होईल. कल्याण तालुक्यात नऊ कोटी २३ लाखांचे, तर मुरबाड तालुक्यात १५८ कोटी १९ लाख खर्च करण्याचे नियोजन आहे. शहापूर तालुक्यामध्ये सात हजार ३९३ कामे हाती घेतली आहेत. त्यांच्यावर ५९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :thaneठाणे