शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
3
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
4
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
5
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
6
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
7
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
8
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
9
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
10
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
11
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
12
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
13
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
14
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
15
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
16
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
17
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
18
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
19
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
20
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत वर्षभरात आगीच्या ३८५ घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:28 IST

एप्रिल ते मार्च या वर्षभरात कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात ३८५ ठिकाणी आगी लागल्या. याशिवाय, झाडे पडण्याच्या घटनांचे प्रमाणसुद्धा जास्त आहे

सचिन सागरेकल्याण : एप्रिल ते मार्च या वर्षभरात कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात ३८५ ठिकाणी आगी लागल्या. याशिवाय, झाडे पडण्याच्या घटनांचे प्रमाणसुद्धा जास्त आहे. मात्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने अशा घटनांना तोंड देताना चांगलीच दमछाक होताना दिसते.कुठेही आग लागली किंवा अन्य कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अग्निशमन विभागाला पाचारण केले जाते. कल्याण-डोंबिवली शहरांसह भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वाडा, शहापूर, भिवंडी, मुरबाड आदी आसपासच्या शहरांतही ही सेवा पुरवली जाते. या कर्मचाऱ्यांना आग विझवण्यासह प्राणी पकडणे, अडकलेल्या प्राण्यांची किंवा पक्ष्यांची सुटका करणे, पाण्यात बुडालेल्यांना बाहेर काढणे, कोसळलेल्या इमारतीतील रहिवाशांचे प्राण वाचवणे आदी जबाबदारीही पार पाडावी लागते. विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या काळात आगीच्या ३८५ तसेच झाडे पडण्याच्या ५१५ आणि इतर ३०४ घटना घडल्या आहेत. महापालिकेच्या अग्निशमन विभागात पुरेसे मनुष्यबळ नाही. २२८ मंजूर पदे असून त्यापैकी अवघे १०७ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. अपुºया संख्येमुळेच कामाचा अतिरिक्त ताण कर्मचाºयांना सहन करावा लागतो आहे.टिटवाळा शहराची लोकसंख्या सध्या वाढते आहे. त्याठिकाणी जाण्यासाठी अग्निशमन दलाला लागणारा कालावधी लक्षात घेता अग्निशमन कार्यालय असणे आवश्यक आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे. त्यातही आवश्यक कर्मचारी मिळाल्यास आम्ही येथे तातडीने अग्निशमन कार्यालय सुरू करू.- सुधाकर कुलकर्णी (फायर आॅफिसर)