शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

जिल्ह्यात ३५ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:45 IST

ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने मंगळवारी दिवसभर रिपरिप सुरू ठेवली. यामुळे जिल्ह्यात सर्व तालुक्यांत गेल्या ...

ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने मंगळवारी दिवसभर रिपरिप सुरू ठेवली. यामुळे जिल्ह्यात सर्व तालुक्यांत गेल्या २४ तासांत सरासरी ३४.७ मिमी पावसाची नोंद झाली, तर पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातही ३९ मिमी पाऊस पडला. यादरम्यान उल्हासनगर येथील स्लॅब निखळल्याच्या घटनेव्यतिरिक्त जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना उडली नसल्याचे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाने स्पष्ट केले.

कोकणातील अन्य जिल्ह्यांत जोरदारपणे पडणाऱ्या या पावसाचा जिल्ह्यात फारसा जोर दिसून आला नाही. मात्र, पुढील काही दिवस तो जोरदारपणे पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. बारवीसह भातसा धरणात २२ मिमी, आंध्रात ३४ मिमी, मोकड सागरमध्ये १९ आणि तानसात १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. या पाणलोट क्षेत्राप्रमाणेच शहरी भागात दिवसभर पाऊस पडला. ठाणे शहर परिसरात सरासरी ३०.४ मिमी, तर कल्याणला ४४.३ मिमी, मुरबाडला २५.७ मिमी, भिवंडीला ४४.५ मिमी, शहापूरला २०.३ मिमी पाऊस पडला. उल्हासनगरला ४२.५ मिमी आणि अंबरनाथला ४१.७ मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.