शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

जिल्ह्यात ३५ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:45 IST

ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने मंगळवारी दिवसभर रिपरिप सुरू ठेवली. यामुळे जिल्ह्यात सर्व तालुक्यांत गेल्या ...

ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने मंगळवारी दिवसभर रिपरिप सुरू ठेवली. यामुळे जिल्ह्यात सर्व तालुक्यांत गेल्या २४ तासांत सरासरी ३४.७ मिमी पावसाची नोंद झाली, तर पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातही ३९ मिमी पाऊस पडला. यादरम्यान उल्हासनगर येथील स्लॅब निखळल्याच्या घटनेव्यतिरिक्त जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना उडली नसल्याचे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाने स्पष्ट केले.

कोकणातील अन्य जिल्ह्यांत जोरदारपणे पडणाऱ्या या पावसाचा जिल्ह्यात फारसा जोर दिसून आला नाही. मात्र, पुढील काही दिवस तो जोरदारपणे पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. बारवीसह भातसा धरणात २२ मिमी, आंध्रात ३४ मिमी, मोकड सागरमध्ये १९ आणि तानसात १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. या पाणलोट क्षेत्राप्रमाणेच शहरी भागात दिवसभर पाऊस पडला. ठाणे शहर परिसरात सरासरी ३०.४ मिमी, तर कल्याणला ४४.३ मिमी, मुरबाडला २५.७ मिमी, भिवंडीला ४४.५ मिमी, शहापूरला २०.३ मिमी पाऊस पडला. उल्हासनगरला ४२.५ मिमी आणि अंबरनाथला ४१.७ मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.