शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

उल्हासनगरात २९४ धोकादायक इमारती; खाली करण्याच्या नोटिसा

By सदानंद नाईक | Updated: May 12, 2023 17:25 IST

उल्हासनगर : महापालिकेने शहरातील २९४ इमारती धोकादायक म्हणून घोषित करून त्यांना नोटिसी देऊन खाली करण्यास सांगण्यात आले. २९४ पैकी ...

उल्हासनगर : महापालिकेने शहरातील २९४ इमारती धोकादायक म्हणून घोषित करून त्यांना नोटिसी देऊन खाली करण्यास सांगण्यात आले. २९४ पैकी ८ इमारती अतीधोकादायक असून त्याखाली करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.

 उल्हासनगरात ऐन पावसाळ्यात धोकादायक इमारतीचे स्लॅब पडण्याचे सत्र सुरू होऊन जीवितहानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. महापालिकेने सर्वेक्षण केलेल्या इमारती पैकी २९४ इमारती धोकादायक घोषित करून, त्यांना नोटिसा देऊन खाली करण्यास सांगण्यात आले. इमारती मधील हजारो नागरिक या नोटिसेने हवालदिल झाले. प्रभाग समिती क्रं-१ मध्ये सर्वाधिक ९७ इमारती धोकादायक असून प्रभाग समिती क्रं-२ मध्ये ७१, प्रभाग समिती क्रं-३ मध्ये ७३ तर प्रभाग समिती क्रं-४ मध्ये ५३ इमारती धोकादायक आहेत. एकून २९४ पैकी ८ इमारती अतीधोकादायक तर ५० इमारती खाली करून त्याची दुरुस्ती सुचविली आहे. २१४ इमारतीला खाली न करता दुरुस्ती करण्यासाज सूचवून असून २२ इमारतीला किरकोळ दुरुस्तीची गरज असल्याचे सांगण्यात आले.

 शहरातील २९४ पैकी ८ इमारती अतीधोकादायक असून त्या खाली करून, त्यांची वीज व पाण्याची जोडणी खंडित केली. मात्र ज्या ५० इमारती खाली करून त्यांची दुरुस्ती  सुचविली आहे. त्या इमारती मध्ये शेकडो कुटुंब असून त्या खाली कश्या करायच्या असा प्रश्न महापालिके समोर पडला आहे. दरम्यान १० वर्ष जुन्या १३०० इमारतींना नोटिसा देऊन, त्यांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगण्यात आले. त्यापैकी काहीं इमारती अतीधोकादायक व धोकादायक निघण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना झाल्यास, बेघर झालेल्या नागरिकांना राहण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था महापालिकेकडे उपलब्ध नाही. शासनाने मंजूर केलेल्या ३० कोटीच्या निधीतून ट्रान्झिट कॅम्प बांधण्याची घोषणा नुकतीच आयुक्त अजीज शेख यांनी केली आहे.

टॅग्स :Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणुक 2022