शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

27 गावांतील पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटणार, जागा तातडीने हस्तांतरित करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 18:32 IST

सुभाष भोईर यांनी सुचवलेल्या सागाव, गावठाणच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेत जलकुंभासाठी जागा उपलब्ध होण्याकरिता गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंजुरी दिली.

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावात भीषण पाणी टंचाई असून ती सोडविण्यासाठी आमदार सुभाष भोईर यांनी सुचवलेल्या सागाव, गावठाणच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेत जलकुंभासाठी जागा उपलब्ध होण्याकरिता गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंजुरी दिली. अधिका-यांना जागेचा ताबा महापालिकेकडे तातडीने हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.सागाव येथील एमआयडीसीच्या उपलब्ध असलेल्या जागेमध्ये जलकुंभ बांधल्यास येथील बारा ते पंधरा गावांना मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होऊ शकेल मात्र जागेअभावी व जलकुंभ नसल्याने सध्या २७ गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासाठी भोईर यांनी घेऊन जलकुंभ बांधण्याकरीता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यावर मंत्रालयात झालेल्या बैठकीत सागाव येथील ३५०० स्क्वेअर मी. जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे भोईर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.तसेच अमृत योजनेतून महापालिकेने तातडीने जलकुंभ बांधून संप व पंप बांधणी करावी अशा सूचनाही उद्योगमंत्र्यानी केल्या आहेत. यामुळे २७ गावातील सागाव, सागर्ली, नांदिवली, स्टार कॉलनी, पी अँड टी कॉलनी, संघवी गार्डन, संजय नगर, चेरा नगर, मानपाडा, माणगाव, सोनार पाडा, आजदे, भोपर, देसले पाडा, नवनीत नगर या विभागाला पाणीपुरवठा उपलब्ध होऊ शकेल. या बैठकीला उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, एमआयडीसी अधीक्षक अभियंता सुभाष तुपे, उपअभियंता मनोज कुलकर्णी, कल्याण डोंबिवली मनपा कार्यकारी अभियंता राजीव पाठक, योगेश म्हात्रे उपस्थित होते.