शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

‘२७ गावांची नगरपालिका ही काळ्या दगडावरची रेघ’

By admin | Updated: October 27, 2015 00:16 IST

२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा पुनरुच्चार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोनारपाड्याच्या जाहीर सभेत केला

चिकणघर : २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा पुनरुच्चार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोनारपाड्याच्या जाहीर सभेत केला. रविवारी ते प्रचार सभेसाठी येथे आले होते. त्यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळून घणाघाती टीका केली. केडीएमसीत बकालावस्था आणणाऱ्या आधीच्या सत्ताधाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये कल्याण-डोंबिवली मनपाची अवस्था बेकार करणारे २७ गावांचा विकास कसा करणार? ही २७ गावकऱ्यांची भीती बरोबर आहे. सारा देश या मनपाकडे ऐतिहासिक शहराची मनपा म्हणून बघतो. पण, ही मनपा आहे की नरकपुरी, असा सवाल करून २७ गावांतील जनभावनेचा आदर करायचा सोडून शिवसेनेने या भागांवर सत्तेच्या लालसेपोटीच निवडणुका लादल्या. या मनपाला कचरा साठवण्यास जागा नाही, न्यायालय ताशेरे ओढते, हे सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे आणि आणखी २७ गावांचा विकास करू म्हणणारे गावकऱ्यांच्या भावनांशी खेळतात, हे बरे नव्हे. (वार्ताहर)