शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

२७ गावांच्या मतदानाची उत्सुकता

By admin | Updated: October 28, 2015 23:17 IST

१९८३ पासून मनपा निवडणुकांवर बहिष्कार टाकणाऱ्या २७ गावांत ३२ वर्षात प्रथमच मतदारांना मत द्यायला मिळणार असल्याने येथील मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे

चिकणघर : १९८३ पासून मनपा निवडणुकांवर बहिष्कार टाकणाऱ्या २७ गावांत ३२ वर्षात प्रथमच मतदारांना मत द्यायला मिळणार असल्याने येथील मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १९८३ च्या आॅक्टोबरला तत्कालीन कल्याण महापालिकेची स्थापना करताना जवळच्या एकूण ८१ खेड्यासोबतच २७ गावांचाही मनपात समावेश झाल्यापासून २७ गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने गावांच्या समावेशाला विरोध करून रतन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलने केली. यानंतर १९ वर्षानंतर जुलै २००२ ला ही गावे शासनाने वगळून पंचायत राज आणले. मात्र, पुन्हा एकदा या गावांचा कारभार आॅगस्ट २००६ ला एमआयडीसीकडे सुपूर्द केल्याने संघर्ष समितीला आयतेच आंदोलनाचे कोळीत मिळाले. यावर कळस म्हणून १ जून २०१५ पासून सरकारने पुन्हा गावांना मनपात समावेश केला. मात्र लोकांचा विरोध आणि खरी हकीकत कळल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच चुक सुधारण्याचे सांगून ७ सप्टेंबर २०१५ ला गावे वगळण्याची अधिसूचना काढली. मात्र निवडणुकीच्या काळात गावे वगळण्याची अधिसूचना आयोगाने धुडकावल्याने अखेर २७ गावांसह निवडणूक आहे.