शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांच्या मतदानाची उत्सुकता

By admin | Updated: October 28, 2015 23:17 IST

१९८३ पासून मनपा निवडणुकांवर बहिष्कार टाकणाऱ्या २७ गावांत ३२ वर्षात प्रथमच मतदारांना मत द्यायला मिळणार असल्याने येथील मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे

चिकणघर : १९८३ पासून मनपा निवडणुकांवर बहिष्कार टाकणाऱ्या २७ गावांत ३२ वर्षात प्रथमच मतदारांना मत द्यायला मिळणार असल्याने येथील मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १९८३ च्या आॅक्टोबरला तत्कालीन कल्याण महापालिकेची स्थापना करताना जवळच्या एकूण ८१ खेड्यासोबतच २७ गावांचाही मनपात समावेश झाल्यापासून २७ गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने गावांच्या समावेशाला विरोध करून रतन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलने केली. यानंतर १९ वर्षानंतर जुलै २००२ ला ही गावे शासनाने वगळून पंचायत राज आणले. मात्र, पुन्हा एकदा या गावांचा कारभार आॅगस्ट २००६ ला एमआयडीसीकडे सुपूर्द केल्याने संघर्ष समितीला आयतेच आंदोलनाचे कोळीत मिळाले. यावर कळस म्हणून १ जून २०१५ पासून सरकारने पुन्हा गावांना मनपात समावेश केला. मात्र लोकांचा विरोध आणि खरी हकीकत कळल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच चुक सुधारण्याचे सांगून ७ सप्टेंबर २०१५ ला गावे वगळण्याची अधिसूचना काढली. मात्र निवडणुकीच्या काळात गावे वगळण्याची अधिसूचना आयोगाने धुडकावल्याने अखेर २७ गावांसह निवडणूक आहे.