शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे २६५ रुग्ण सापडले; तीन जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 19:56 IST

उल्हासनगरला पाच रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ६६३ झाली. तर, ३६८ मृतांची नोंद आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे २६५ रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. आता दोन लाख ५५ हजार ७४९ बाधितांची नोंद झाली. दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार १८३ झाली आहे.             ठाणे शहरात ६९ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ५९ हजार ५४८ झाली. शहरात एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३६८ नोंदली. कल्याण - डोंबिवलीत ७७ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता ६० हजार ६०६ रुग्ण बाधीत असून एक हजार १७७  मृत्यूची नोंंद झाली आहे.             उल्हासनगरला पाच रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ६६३ झाली. तर, ३६८ मृतांची नोंद आहे. भिवंडीला एकही बाधीत व मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ७२८ असून मृतांची संख्या ३५४ आहे. मीरा भाईंदरमध्ये २३ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात  बाधितांची संख्या २६ हजार ४३३ असून मृतांची संख्या ८०० झाली. 

     अंबरनाथमध्ये आठ रुग्ण आढळल्याने आता बाधीत आठ हजार ६२१ असून मृत्यू ३१२ झाले आहेत. बदलापूरमध्ये १७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत नऊ हजार ४३४ नोंदले आहेत. या शहरात मृत्यू  झाल्याने मृत्यूची संख्या १२५ कायम आहे. ग्रामीणमध्ये तीन रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू नाही. आता बाधीत १९ हजार २६१ आणि आतापर्यंत ५८७ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या