शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

भिवंडीत गोदामांना लागलेल्या आगीत 20 गोदामे जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 18:57 IST

काही गोदामात भंगार कागदाचे गठ्ठे, मंडप साहित्य साठविले होते.

नितीन पंडित, भिवंडी: मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील वाहुली गावाच्या हद्दीत पत्र्याच्या बनविण्यात आलेल्या गोदामांना मंगळवारी मध्यरात्री  भीषण आग लागण्याची घटना घडली आहे.येथील गोदामात मोठ्या प्रमाणावर अवजड साहित्य ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक व लाकडी व फायबर पॅलेट ,तर काही गोदामात भंगार कागदाचे गठ्ठे, मंडप साहित्य साठविले होते.

आग पाहता पाहता पसरत गेल्याने या आगीत २० गोदाम जळून खाक झाली . पडघा पोलिसांनी आगीची माहिती दिल्याने भिवंडी व कल्याण अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या . आग ग्रामीण भागात लागलेली असल्याने तेथे आग विझविण्यासाठी पाण्याची कमतरता भासत असल्याने सकाळी आठ वाजता पर्यंत आग धुमसत होती.या आगीचे कारण अस्पष्ट असून या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.ही आग पूर्ण विझण्या साठी त्यानंतर पाच तास अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थ करावी लागली.अखेत सायंकाळी हि आग आटोक्यात आली.

टॅग्स :bhiwandiभिवंडी