शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ठाण्यातील १५ हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

By admin | Updated: June 25, 2017 04:04 IST

कर्ज माफीच्या नव्या घोषणेचा लाभ ठाणे व पालघर जिल्ह्यातील ३१ हजार ५८० शेतकऱ्यांना मिळणार असून त्यांची १७१ कोटी ९३ लाखांची कर्जमाफी झाली आहे.

सुरेश लोखंडे । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कर्ज माफीच्या नव्या घोषणेचा लाभ ठाणे व पालघर जिल्ह्यातील ३१ हजार ५८० शेतकऱ्यांना मिळणार असून त्यांची १७१ कोटी ९३ लाखांची कर्जमाफी झाली आहे. यात १४२ कोटी ७६ लाखांच्या पीककर्जासह २९ कोटी २१ लाखांच्या मध्यम मुदतीच्या कर्जाचा समावेश आहे. यात ठाणे जिल्ह्यातील १५ हजार ७२९ शेतकरी आहेत. त्यांना ७९ कोटी ५० लाखांची कर्जमाफी मिळाली. यात १३ हजार १७४ शेतकऱ्यांचे ६२ कोटी २१ लाखांचे पीककर्ज माफ झाले आहे. तर १७ कोटी २१ लाखांच्या मध्यम मुदतीच्या कर्जाचा लाभ दोन हजार ५५५ शेतकऱ्यांना झाला आहे. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांत एक हेक्टर शेती असलेल्या आठ हजार ८३२ लहान शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या सुमारे पाच हजार २५८ मध्यम शेतकऱ्यांचा समावेश आहे. दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती असलेल्या सुमारे ७३८ मोठ्या शेतकऱ्यांनाही या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहेठाणे व पालघर जिल्ह्यात भात, नागली, वरी, केळी आणि चिकू या चार पीकांसाठीच शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले आहे. भात पीकासह नागली व वरीसाठी शेतकऱ्यांनी सर्वाधिक कर्ज घेतले आहेत. या तुलनेत केळी व चिकूसाठी अत्यल्प शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे.