शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बारावी निकाल: ठाणे जिल्ह्याचा निकाल 92 टक्क्यांहून अधिक; पुन्हा एकदा मुलींनी मारली बाजी

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 21, 2024 14:41 IST

मुलींचा 94.07% निकाल तर मुलांचा निकाल 90.23%

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: या वर्षीचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्याचा निकाल 92.08% इतका लागला आहे गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून मुलींचा 94.07% निकाल लागला आहेत तर मुलांचा निकाल 90.23% इतका लागला आहे.

जिल्ह्यात एकूण 89 हजार 935 इतकी विद्यार्थी पास झाले असून त्यामध्ये 44 हजार 280 इतक्या मुली पास झाल्या आहेत तर 45 हजार 655 इतकी मुले पास झाली आहेत. दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाला त्यामुळे इंटरनेटवर सायबर कॅफेमध्ये घरी मोबाईलवर विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहिला आणि पास झालेल्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. जिल्ह्यातील एकूण 98 हजार ००२ इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यातील 50,775 मुले आणि 47 हजार 227 मुलींचा समावेश होता. 97662 विद्यार्थी  परीक्षेला बसले होते यात 50 हजार 593 मुले आणि 47 हजार 69 मुलींनी परीक्षा दिली.

जिल्ह्यातील 7727 विद्यार्थी नापास

ठाणे जिल्ह्यातून 97,662 इतकी विद्यार्थी परीक्षेला बसली होती त्यातली 7727 विद्यार्थी नापास झाले. नापास होणाऱ्यांमध्ये मुले मात्र आघाडीवर आहेत. बारावीचा निकालामध्ये 97 हजार 662 पैकी 89 हजार 935 विद्यार्थी जिल्ह्यातून पास झाले आहेत त्यातून 7727 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत असे निकालावरून स्पष्ट होते. यात मुलांमध्ये 50 हजार 593 मुले परीक्षेला बसले होते त्यातील 4938 मुले नापास झाली आहेत, तर 47 हजार 069 मुली परीक्षेला बसल्या होत्या त्यापैकी 2789 मुली नापास झाले आहेत.

टॅग्स :thaneठाणेEducationशिक्षण