शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

बारावी निकाल: ठाणे जिल्ह्याचा निकाल 92 टक्क्यांहून अधिक; पुन्हा एकदा मुलींनी मारली बाजी

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 21, 2024 14:41 IST

मुलींचा 94.07% निकाल तर मुलांचा निकाल 90.23%

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: या वर्षीचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्याचा निकाल 92.08% इतका लागला आहे गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून मुलींचा 94.07% निकाल लागला आहेत तर मुलांचा निकाल 90.23% इतका लागला आहे.

जिल्ह्यात एकूण 89 हजार 935 इतकी विद्यार्थी पास झाले असून त्यामध्ये 44 हजार 280 इतक्या मुली पास झाल्या आहेत तर 45 हजार 655 इतकी मुले पास झाली आहेत. दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाला त्यामुळे इंटरनेटवर सायबर कॅफेमध्ये घरी मोबाईलवर विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहिला आणि पास झालेल्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. जिल्ह्यातील एकूण 98 हजार ००२ इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यातील 50,775 मुले आणि 47 हजार 227 मुलींचा समावेश होता. 97662 विद्यार्थी  परीक्षेला बसले होते यात 50 हजार 593 मुले आणि 47 हजार 69 मुलींनी परीक्षा दिली.

जिल्ह्यातील 7727 विद्यार्थी नापास

ठाणे जिल्ह्यातून 97,662 इतकी विद्यार्थी परीक्षेला बसली होती त्यातली 7727 विद्यार्थी नापास झाले. नापास होणाऱ्यांमध्ये मुले मात्र आघाडीवर आहेत. बारावीचा निकालामध्ये 97 हजार 662 पैकी 89 हजार 935 विद्यार्थी जिल्ह्यातून पास झाले आहेत त्यातून 7727 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत असे निकालावरून स्पष्ट होते. यात मुलांमध्ये 50 हजार 593 मुले परीक्षेला बसले होते त्यातील 4938 मुले नापास झाली आहेत, तर 47 हजार 069 मुली परीक्षेला बसल्या होत्या त्यापैकी 2789 मुली नापास झाले आहेत.

टॅग्स :thaneठाणेEducationशिक्षण